AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच लटकलेला मृतदेह, हिंगोलीत ट्रकचालकाची आत्महत्या

वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील एका ट्रक मालकाने स्वत:च्या ट्रकला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या ट्रकमालकाचे नाव संजय हनुमंते असून त्यांनी एक्सलेटरच्या वायरणे गळफास लावून स्वत:ला संपवलं आहे. या घटनेमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच लटकलेला मृतदेह, हिंगोलीत ट्रकचालकाची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 10:03 PM
Share

हिंगोली : वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील एका ट्रक मालकाने स्वत:च्या ट्रकला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या ट्रकमालकाचे नाव संजय हनुमंते असून त्यांनी एक्सलेटरच्या वायरणे गळफास लावून स्वत:ला संपवलं आहे. या घटनेमुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

ज्या ट्रकवर उदरनिर्वाह त्यालाच गळफास लावून आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील कनेगराव येथे संजय हनुमंते नावाचा एक ट्रकमालक राहत होता. ट्रक वाहतुकीच्या व्यवसायातून ते अर्थाजन करीत. मात्र ज्या ट्रकद्वारे ते पैसे कमवत त्याच ट्रकला त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. एक्सलेटरच्या वायरने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. कनेरगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळला आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, तपास सुरु

दरम्यान, या घटनेनंतर कनेरगाव येथे शोककळा पसरली आहे. हनुमंते यांनी आत्महत्या नेमकी का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यात कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अशाच प्रकारे आत्महत्येची आणखी एक धक्कादायक घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली होती. या दुर्दैवी घटनेत कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी असे टोकाचे पाऊल उचले. या घटनेचा अधिक तपास आता शिरूर पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहीण माया सातव अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. पती समीर, पत्नी वैशाली आणि बहिण माया यांच्यात रात्री क्षुल्लक करणाने वाद झाला होता. या वादानंतर बहीण माया सातव हिने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती भाऊ समीरला मिळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी वाद निर्माण झाला. या वादातून समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन मग विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

इतर बातम्या :

पोलीस असल्याचं सांगून प्रेमी युगुलाचे फोटो काढले, नंतर प्रियकरासमोरच प्रेयसीवर बलात्कार

नात्यांची गुंतागुंत, पोटच्या मुलीशी 57 वर्षीय प्रियकराचं लग्न, मुंबईत सत्तरीच्या महिलेने बॉयफ्रेण्डचा जीव घेतला

मोबाईल घरी ठेवून दरोडा, कोड नंबरने एकमेकांना हाका, दुहेरी हत्या करणारे पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप