AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीनंतर शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी?

दहावीपर्यंत प्रत्येकाला जवळजवळ सारखेच विषय असतात. मूलभूत ज्ञानासाठी हे विषय वाचणे आवश्यक असतात, त्यामुळे हे विषय सारखे असतात. पण मग अकरावीत गेलं की विद्यार्थ्यांची धांदल उडते. इथे त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवड करायची असते.

दहावीनंतर शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी?
Confused while choosing coursesImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 17, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना शाखा निवडण्यात अडचणी येतात. कॉमर्सचा अभ्यास करायचा, आर्ट्स घ्यायचं की सायन्स निवडायचं? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच येतात. अनेकदा चुकीची स्ट्रीम निवडल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. या बातमीत तुम्हाला काही करिअर टिप्स मिळतील.

दहावीपर्यंत प्रत्येकाला जवळजवळ सारखेच विषय असतात. मूलभूत ज्ञानासाठी हे विषय वाचणे आवश्यक असतात, त्यामुळे हे विषय सारखे असतात. पण मग अकरावीत गेलं की विद्यार्थ्यांची धांदल उडते. इथे त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवड करायची असते.

विद्यार्थ्यांनी प्रथम अभ्यासक्रम निवडण्यासाठी करिअरच्या पर्यायाकडे लक्ष द्यावे. आपण जे क्षेत्र निवडणार आहात त्या क्षेत्रात करिअर ग्रोथ आहे का, मार्केटमध्ये त्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत की नाही हे लक्षात ठेवा. त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन नक्कीच घ्या.

अनेकदा विद्यार्थी आपली क्षमता समजून घेण्यास विसरतात. मित्र कोणता विषय निवडतो किंवा कुटुंबातील सदस्य सांगतात तोच विषय ते निवडतात. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची क्षमता समजून घ्या. हे जर तुम्हाला समजत नसेल तर बोर्डाच्या निकालात ज्या विषयात सर्वाधिक गुण आले आहेत तो विषय निवडा.

अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तम करिअर निवडण्यासाठी जवळच्या शिक्षकाची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांना तुमची क्षमता माहित आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना ही शाखा निवडण्यापूर्वी कौटुंबिक बजेटचीही काळजी घ्यावी लागते. आपण करणार असलेल्या कोर्ससाठी आपले पालक फी भरण्यास सक्षम आहेत की नाही हे शोधा. यासाठी आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोला.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.