AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्… कोणी केली धक्कादायक खुलासा..

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात झालेला राडा... कोणाला केलेली लाथाबुक्क्यांनी मारहाण? धक्कादायक सत्य अनेक वर्षांनंतर अखेर समोर...

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्... कोणी केली धक्कादायक खुलासा..
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन
| Updated on: Jan 01, 2026 | 11:33 AM
Share

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. 2007 मध्ये अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचं लग्न झालं. पण आजही दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असते. एक काळ असा देखील होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तेव्हा दोघांचा एक फोटो समोर आलेला, जो एका पापाराझीने क्लिक केला होता. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात असं काही झालं होतं. ज्यामुळे पापाराझींनी संपूर्ण बच्चन कुटुंबाला बॅन केलं होतं… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एका पत्रकार महिलेने मोठा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात पापाराझींना मारहाण देखील करण्यात आली होती. याच कारणामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबियांना बॅन करण्यात आलं होतं. याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरिष्ठ पत्रकार हिना कुमावती यांनी मोठा खुलासा केला. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात काय झालं होतं… याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

मुलाखतीत हिना कुमावती म्हणाल्या, ‘आम्ही ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न शूट करण्यासाठी गेलेलो… तीन दिवस आम्ही बच्चन कुटुंबियांच्या घरी गेलेलो… पण आम्हाला सेरिमनीची एकही झलक पाहता आली नाही… पण वरिंदर (पपाराजी वरिंदर चावला) यांनी नव वधू – वराच्या रुपात ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो घेतला होता..’

‘त्या क्षणानंतर आणि त्या फोटोने सर्वकाही बदललं… विशेषतः ब्रॉडकास्ट मीडियासाठी. तेव्हा आम्हाला कळकं की मोठ – मोठे कॅमेरे घेवून पळण्यात… फोटो कढण्यात काही अर्थ नाही. आता सर्वकाही प्रॅक्टिकल झालं आहे. वरिंदक यांनी त्यांच्या फोनने फोटो काढला होते आणि तेच फोटो व्हायरल देखील झाले. तो फोटो प्रत्येक न्यूज पेपर आणि प्रकाशनात प्रकाशित झाला होता. एक गोष्ट याठिकाणी मला सांगायची आहे आणि ती म्हणजे तेव्हापासूनच पापाराझी कल्चर उदयास आला…

अमर सिंगच्या सिक्योरिटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचा तो फोटो काढणाऱ्या फोटग्राफ वरिंदर चावलासाठी हा क्षण खूप महागात पडला. कुमावती म्हणाल्या, ‘तिथे तैनात असलेल्या सिक्योरिटीने आमच्यासोबत वाईट वर्तन केलं… आम्हाला मारहाण करण्यात आली. अमर सिंह याची सिक्योरिटी होती. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली… बंदुकीने देखील मारलं… त्या घटनेनंतर सर्व फोटोग्राफरने बच्चन कुटुंबियांना बॅन केलं होतं…’

पुढे कुमावती म्हणाल्या, ‘त्यानंतर जेव्हा बच्चन कुटुंब कोणत्या कार्यक्रमासाठी फोटोसाठी उभे राहायचे तेव्हा कोणताच फोटोग्राफर त्यांच्या कुटुंबाचे फोटो क्लिक नाही करायचे… काहीतरी बिनसलं आहे असं बच्चन कुटुंबाला कळालं… अखेर मॅरियट हॉटेलमध्ये सर्वांना बोलवण्यात आलं आणि पत्रकारांसोबत संवाद साधण्यात आला आणि माफी मागितली…. त्यानंतर बच्चन कुटुंबावरील बॅन हटवण्यात आला.’ असं देखील कुमावती म्हणाल्या.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत