AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्… कोणी केली धक्कादायक खुलासा..

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात झालेला राडा... कोणाला केलेली लाथाबुक्क्यांनी मारहाण? धक्कादायक सत्य अनेक वर्षांनंतर अखेर समोर...

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन लग्नात आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारलं अन्... कोणी केली धक्कादायक खुलासा..
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन
| Updated on: Jan 01, 2026 | 11:33 AM
Share

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Wedding : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. 2007 मध्ये अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचं लग्न झालं. पण आजही दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असते. एक काळ असा देखील होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तेव्हा दोघांचा एक फोटो समोर आलेला, जो एका पापाराझीने क्लिक केला होता. पण ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात असं काही झालं होतं. ज्यामुळे पापाराझींनी संपूर्ण बच्चन कुटुंबाला बॅन केलं होतं… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एका पत्रकार महिलेने मोठा खुलासा केला आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नात पापाराझींना मारहाण देखील करण्यात आली होती. याच कारणामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबियांना बॅन करण्यात आलं होतं. याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरिष्ठ पत्रकार हिना कुमावती यांनी मोठा खुलासा केला. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात काय झालं होतं… याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

मुलाखतीत हिना कुमावती म्हणाल्या, ‘आम्ही ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न शूट करण्यासाठी गेलेलो… तीन दिवस आम्ही बच्चन कुटुंबियांच्या घरी गेलेलो… पण आम्हाला सेरिमनीची एकही झलक पाहता आली नाही… पण वरिंदर (पपाराजी वरिंदर चावला) यांनी नव वधू – वराच्या रुपात ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो घेतला होता..’

‘त्या क्षणानंतर आणि त्या फोटोने सर्वकाही बदललं… विशेषतः ब्रॉडकास्ट मीडियासाठी. तेव्हा आम्हाला कळकं की मोठ – मोठे कॅमेरे घेवून पळण्यात… फोटो कढण्यात काही अर्थ नाही. आता सर्वकाही प्रॅक्टिकल झालं आहे. वरिंदक यांनी त्यांच्या फोनने फोटो काढला होते आणि तेच फोटो व्हायरल देखील झाले. तो फोटो प्रत्येक न्यूज पेपर आणि प्रकाशनात प्रकाशित झाला होता. एक गोष्ट याठिकाणी मला सांगायची आहे आणि ती म्हणजे तेव्हापासूनच पापाराझी कल्चर उदयास आला…

अमर सिंगच्या सिक्योरिटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याचा तो फोटो काढणाऱ्या फोटग्राफ वरिंदर चावलासाठी हा क्षण खूप महागात पडला. कुमावती म्हणाल्या, ‘तिथे तैनात असलेल्या सिक्योरिटीने आमच्यासोबत वाईट वर्तन केलं… आम्हाला मारहाण करण्यात आली. अमर सिंह याची सिक्योरिटी होती. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली… बंदुकीने देखील मारलं… त्या घटनेनंतर सर्व फोटोग्राफरने बच्चन कुटुंबियांना बॅन केलं होतं…’

पुढे कुमावती म्हणाल्या, ‘त्यानंतर जेव्हा बच्चन कुटुंब कोणत्या कार्यक्रमासाठी फोटोसाठी उभे राहायचे तेव्हा कोणताच फोटोग्राफर त्यांच्या कुटुंबाचे फोटो क्लिक नाही करायचे… काहीतरी बिनसलं आहे असं बच्चन कुटुंबाला कळालं… अखेर मॅरियट हॉटेलमध्ये सर्वांना बोलवण्यात आलं आणि पत्रकारांसोबत संवाद साधण्यात आला आणि माफी मागितली…. त्यानंतर बच्चन कुटुंबावरील बॅन हटवण्यात आला.’ असं देखील कुमावती म्हणाल्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ