AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पँट घालतात म्हणून महिला कधी…, अमिषा पटेल हिचं मोठं वक्तव्य सर्वत्र चर्चेत

Bollywood Actress Ameesha Patel: पँट घालतात म्हणून महिला कधी..., असं का म्हणाली 'गदर' फेम अभिनेत्री अमीषा पटेल..., सध्या सर्वत्र अमीषा हिच्या वक्तव्याची चर्चा, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

पँट घालतात म्हणून महिला कधी..., अमिषा पटेल हिचं मोठं वक्तव्य सर्वत्र चर्चेत
फाईल फोटो
| Updated on: Sep 20, 2025 | 9:45 AM
Share

Bollywood Actress Ameesha Patel: अभिनेत्री अमीषा पटेल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा अमिषा हिने आपलं सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तिचे अनेक सिनेमे हिट देखील ठरले. पण अभिनेत्रीला हवं तसं यश मिळालं नाही. आता अमिषा एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने महिला आणि पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही पँट घालतो याचा अर्थ असा नाही की, आम्ही पुरुष आहोत..’ सध्या सर्वत्र अमिषाच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अमीषा पटेल म्हणाली, ‘महिला एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करु शकतात. पण काही खास गोष्टी आहेत, ज्या फक्त आणि फक्त पुरुषांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडण्याची काहीही गरज नाही… बायलॉजिकली महिला आणि पुरुषांमध्ये फरक आहे. पण महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत असा विचार देखील करायला हवा…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पण सॉफ्टनेस, महिलांचं चार्म… हे सर्व तसंच राहिलं पाहिजे. पुरुषांनी महिलांना डिनरसाठी घेवून जायला हवं… कुठे गेल्यानंतर खुर्ची मागे घ्यायला हवी… महिलांसाठी दरवाजा खोलला पाहिजे… या सर्व गोष्टी तशाच राहिल्या पाहिजे…’

पुढे अमीषाला विचारण्यात आलं, पुरुष हे सर्व करायला विसरले आहेत. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘महिला देखील हे सर्व विसरल्या आहेत. कारण आपल्या अधिकारांसाठी महिला लढत आहेत, त्यामुळे या सर्व लहान लहान गोष्टींचा विसर पडला आहे… अखेर आम्ही मुली आहोत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, अमीषा हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘एक वेळ अशी आली होती की, काही कळत नव्हतं. आर्थिक परिस्थित बिकट होती… ती आयुष्यातील सर्वात वाईट वेळ होती. 2000 – 2003 मध्ये वाईट वेळ आली जेव्हा माझी आजी माझ्यासोबत होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

अमीषा पटेल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा