AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : मसालेदार पदार्थ खाण्याने पोटात आग पडल्यासारखं झासं असेल तर करा हे उपाय!

मसाल्याचे पदार्थ खायला चांगले लागतात पण त्यामुळे बहुतेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. जसे की जळजळ, अपचन, गॅस, पित्त आशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर आता आपण या समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत

Health : मसालेदार पदार्थ खाण्याने पोटात आग पडल्यासारखं झासं असेल तर करा हे उपाय!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 15, 2023 | 11:35 PM
Share

मुंबई : आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.

जळजळ होणे मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत

आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.

मसाल्याचे पदार्थ खायला चांगले लागतात पण त्यामुळे बहुतेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. जसे की जळजळ, अपचन, गॅस, पित्त आशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर आता आपण या समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत

मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.

प्रत्येकाने मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.