AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : मसालेदार पदार्थ खाण्याने पोटात आग पडल्यासारखं झासं असेल तर करा हे उपाय!

मसाल्याचे पदार्थ खायला चांगले लागतात पण त्यामुळे बहुतेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. जसे की जळजळ, अपचन, गॅस, पित्त आशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर आता आपण या समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत

Health : मसालेदार पदार्थ खाण्याने पोटात आग पडल्यासारखं झासं असेल तर करा हे उपाय!
| Updated on: Jul 15, 2023 | 11:35 PM
Share

मुंबई : आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.

जळजळ होणे मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत

आजकाल प्रत्येकाला चमचमीत, मसालेदार पदार्थ खायला आवडते. तसेच भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ असतात. तसेच भारतात मसाल्यांना विशेष महत्त्व देखील आहे. कारण हे मसाले पदार्थांच्या चवीसोबतच औषधी गुणधर्मासाठीही ओळखले जातात. पण हे मसाले जितके गुणकारी असतात तितकेच मसाल्याचे पदार्थ शरीरासाठी हानिकारकही असतात.

मसाल्याचे पदार्थ खायला चांगले लागतात पण त्यामुळे बहुतेक लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. जसे की जळजळ, अपचन, गॅस, पित्त आशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर आता आपण या समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत

मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोटात अस्वस्थता निर्माण होते. मग अल्सर, अपचन, पित्त अशा आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशावेळी थंड दुधाचे सेवन केले पाहीजे यामुळे जळजळ थांबण्यास मदत होते. तसंच डाइजीन सिरप, अँटासिड्स घेतल्यामुळे ही जळजळ थांबते आणि पोटाला आराम मिळतो.

मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बहुतेक लोकांना गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी सोडा, लिंबूपाणी किंवा इनोचे सेवन केले पाहिजे जेणेकरून पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. तसेच ओवा देखील पोटासाठी गुणकारी आहे. जेव्हाही गॅसची समस्या निर्माण होईल त्यावेळी चिमुटभर ओवा खा यामुळेही पोटाला आराम मिळतो.

प्रत्येकाने मसालेदार पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळावे. महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी मसाल्याचे पदार्थ खाऊ नये, यामुळे जास्त त्रास निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.