AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 

उष्ण हवेत आर्द्रता जास्त असते. घाम जास्त येतो. यामुळे आपले शरीर (Body) लवकर थकते. खूप गरम मधुमेह असलेल्या रुग्णांना सहन होत नाही. ते जास्त काळ घरात राहिल्यास त्यांच्या शरीरात एकापेक्षा जास्त समस्या (Problem) निर्माण होऊ शकतात. तसेच मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असते.

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 
मधुमेहाच्या रूग्णांनी उन्हाळ्यात अशाप्रकारे काळजी घ्यावी. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 6:18 AM
Share

मुंबई : उष्ण हवेत आर्द्रता जास्त असते. घाम जास्त येतो. यामुळे आपले शरीर (Body) लवकर थकते. खूप गरम मधुमेह असलेल्या रुग्णांना सहन होत नाही. ते जास्त काळ घरात राहिल्यास त्यांच्या शरीरात एकापेक्षा जास्त समस्या (Problem) निर्माण होऊ शकतात. तसेच मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असते. त्यामुळेच मधुमेही रुग्णांना उन्हाच्या दिवसात नियमितपणे साखर तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे (Regular) जास्त असल्यास रक्तवाहिन्या आणि नसा खराब होतात.

जास्त घाम येत असेल तर दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुमचे शरीर लवकर थंड होऊ लागते. घाम ग्रंथी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना जास्त उष्णता किंवा जास्त ओलावा असल्यास त्यांना अनेक समस्या येतात. मधुमेहाच्या रुग्णांना आणखी एक समस्या असते ती म्हणजे वारंवार लघवी येण्याची. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर किडनी नीट काम करू शकत नाही.

अतिरिक्त उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात

फिल्टरिंग प्रक्रिया थांबते. यामुळे अतिरिक्त ग्लुकोज मूत्रमार्गे उत्सर्जित होते. परिणामी डिहायड्रेशनचीही समस्या निर्माण होते. शरीराचे तापमान संतुलित नसेल तर इन्सुलिन अजिबात नीट काम करत नाही. त्यातून अनेक समस्या येतात. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. यामुळे शरीरातून महत्त्वपूर्ण खनिजे बाहेर पडतात. शरीरात सोडियम-पोटॅशियमची कमतरता दिसून येते. अतिरिक्त उष्णतेमुळे अनेक समस्या उद्भवतात.

उन्हात बाहरे जाणे टाळाच

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्याही शारीरिक समस्या टाळण्यासाठी अधिकाधिक पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी अनेकांना पोटाचा त्रास होतो. म्हणून कॉफी टाळा. लिंबू पाणी आणि नारळ पाणी तहान भागविण्यासाठी वापरले जाऊ शकते. जे लोक नियमितपणे औषधे घेतात त्यांना औषधे कशी साठवायची हे माहित असणे आवश्यक आहे. विनाकारण उन्हात बाहेर पडू नका. आरामदायक कपडे घाला.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

Summer drinks : उन्हाळ्यात घरीच बनवा कैरीचे चवदार पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली