AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा दणका, बांगलादेश गुडघ्यावर, थेट ठेचली नांगी, अखेर भारताबद्दल..

बांगलादेश आणि भारताचे संबंध काही दिवसात तसे चांगले राहिले नाहीत. मात्र, आता बांगलादेशाची भारताबद्दलची भाषा थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. भारताच्या भूमिकेवर बांगलादेशाचे आता सर्वकाही आधारीत आहे.

भारताचा दणका, बांगलादेश गुडघ्यावर, थेट ठेचली नांगी, अखेर भारताबद्दल..
India Banglades
| Updated on: Jul 10, 2026 | 12:18 PM
Share

बांगलादेश आणि भारत यांच्यात मागील काही दिवसात संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले होते. भारतीय दूतावासाला टार्गेट करूनही हल्ला करण्यात आला. 1996 मधील गंगा जल संधी कराराचे नुतनीकरण भारत आणि बांगलादेशाला करायचे आहे. या कराराकरिता भारताचे समर्थन मिळण्याची अपेक्षा बांगलादेशला आहे. भारताने तर हा करार केला नाही तर बांगलादेश भीकेला लागेल. मात्र, पाकिस्तानसोबत बांगलादेशाने आपले संबंध अधिक मजबूत केले आहेत. बांगलादेशही पाकिस्तानची भाषा बोलताना दिसत आहे. यामुळे आता भारत नक्की काय भूमिका घेतो, याकरिता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी दिल्लीसोबत बांगलादेशाची चर्चा सुरू आहे.

बांगलादेशचे विदेश मंत्री शमा ओबेज इस्लाम यांनी नुकताच संमेलनात बोलताना म्हटले की, आम्हाला विश्वास आहे की, भारत सकारात्मक दिशेने पुढे जाईल. व्दिपक्षीय चर्चा सुरू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, भारत याचे महत्व समजेल आणि त्यानुसार पुढे जाईल. पाण्याचा वाटप हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 30 वर्षांकरिता भारत आणि बांगलादेशात पाणी वाटपाचा करार झाला होता.

जो आता संपत आहे. हा करार पुढे सुरू राहावा, याकरिता बांगलादेश प्रयत्न करत आहे. हा एक संवेदनशिल मुद्दा असल्याचे कायमच बांगलादेशाकडून सांगितले जाते. मात्र, बांगलादेश पाकिस्तान आणि चीनला हाताशी धरून भारताविरोधात भूमिका घेऊ शकतो. शमा ओबेदने याबद्दल बोलताना म्हटले की, भारतावर सर्वकाही या कराराच अवलंबून आहे. पण बांगलादेशला याबाबत आशा आहे की, भारता सकारात्मक निर्णय घेईल.

बांगलादेशाची भारताबद्दलची भाषा आता बदलल्याचे बघायला मिळत आहे. यापूर्वी गंगा जल करारावरून बांगलादेशची वेगळी भाषा होती. आता कुठे ना कुठे बांगलादेशाची भाषा बदलल्याचे बघायला मिळत आहे. भारतावर आता बांगलादेशाचे सर्व भविष्य अवलंबून आहे. गंगा जल करार करण्यासाठी बांगलादेश हात पाय मारताना दिसत आहे. आता यावर भारत नक्की काय भूमिका घेतो, याकरिता सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला