AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?

नेपाळच्या विनाशकारी पूराला सुरुवातीला भूकंप आणि ग्लोफ (GLOF) जबाबदार असावे असा संशय होता. आता उपग्रहाच्या फोटोद्वारे लिरुंग हिमनदीचा ( ग्लेशियर ) एक मोठा भाग तुटल्याने हा पुर आल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारचे आणखी पूर येण्याचा धोका व्यक्त होत आहे.

नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
flood in nepal
| Updated on: Aug 27, 2026 | 9:41 PM
Share

नेपाळला अचानक आलेल्या पुराला नेमके कोण जबाबदार आहे यावरुन बराच खल सुरु आहे.कोणी भूकंपाचा तर कोणी ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड म्हणजे GLOF चा संशय व्यक्त केला आहे. अनेक जण या घटनेला चीनशी जोडत आहेत. आता सॅटेलाईट्स फोटो आणि भूकंपीय आकड्यांचा तपास केला तर या घटनेला वेगळीच गोष्ट जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

नेपाळ-तिबेटी सीमेवरील लिरुंग ग्लेशियरचा ( हिमनदी ) एक हिस्सा तुटून खाली कोसळला होता. या घटनेनंतर पुढे जाऊन पुर आणि ढीगाराच्या एक धोकादायक लाट निर्माण झाली. याचा परिणा नेपाळ पर्यंत मर्यादित न राहाता वेगाने उष्ण होत असलेला हिमालयाची प्रवृतीत भारतासाठी पुढे जाऊन मोठा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले जात आहे.

नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ ग्लेशियर ( हिमनदीचा ) एक मोठा भाग तुटून एक किमी दरीत घसरला. त्याच्या सोबत बर्फ, दगड आणि ढीगारा देखील खाली आला. सॅटेलाईट फोटोत ग्लेशियर ते दरीत एक नवीन निशान तयार झाल्याचे दिसत आहे. याच कारणाने येथे कंपनाची नोंद झाली होती.

या ग्लेशियरच्या तुटण्याने नदीचे पात्र वाढून अनेक पट मोठे झाले. स्याफ्रुबेसी नदीच्या किनाऱ्यावरील वस्ती देखील ढीगाऱ्यात दबली गेली. बेट्रावती बाजारात या नदीचा घेरा वाढून ९० मीटर वरुन ४९० मीटर पर्यंत पसरला. बिदूर मध्ये परिस्थिती अशी झाली की येथे नदी १०० मीटर हून वाढून ५४९ मीटर रुंद झाली. आणि शहराचा किनारा या नदीच्या पाण्याने नष्ट झाला.

हा ग्लेशियर तुटला कसा ?

ग्लेशियर ( हिमनदी ) कसा काय तुटला ? संशोधक यामागे बर्फ वितळणे, तापमान वाढणे आणि ग्लेशियरच्या आता पाणी पोहचणे या सारख्या कारणांचा तपास करत आहेत. याला थेट ग्लोबल वार्मिंगचा परिणाम म्हणणे घाईचे म्हटले जात आहे. मात्र हिमालयात बदलते तापमान आणि वेगाने वितळणारे बर्फाने धोक्याला वाढवले आहे. जेव्हा ग्लेशियरमध्ये वितळले पाणी आतपर्यंत पोहचते तेव्हा बर्फ आणि जमीनी दरम्यान घसरण वाढू शकते. अशा स्थिती ग्लेशिअरचा कोणताही भाग अचानक तुटू शकतो.

Follow Us
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट... नेमकं सत्य काय?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट