भारतातील या शहराला ‘इंजिनिअरींग सिटी’ म्हटले जाते ? पाहा कोणते ते शहर

भारतातील अनेक शहरांची खुबी तुम्हाला माहीती असेल. प्रत्येक शहराला तेथील वैशिष्ट्यांमुळे स्वत:ची खास ओळख मिळाली आहे, परंतू भारतातील एका शहराला 'इंजिनिअरिंग सिटी' म्हटले जाते..पाहा कोणते ते शहर

भारतातील या शहराला 'इंजिनिअरींग सिटी' म्हटले जाते ? पाहा कोणते ते शहर
Engineering Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 9:26 PM

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : भारतात शहराची संख्या 7000 इतकी आहे. भारतातील 28 राज्यात आणि 8 केंद्रशासित प्रदेशात मिळून ही सात हजार शहर वसली आहेत. प्रत्येक शहराचं आगळं वेगळं वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे ही शहरं देश आणि परदेशात प्रसिध्द आहेत. अशात तुम्हाला माहिती आहे का देशातील या एका शहराला देशाची ‘इंजिनिअरींग सिटी‘ म्हणून ओळखले जाते. जर तुम्हाला माहिती नसेल ते कोणते शहर तर पाहूया कोणते आहे ते शहर ?

भारतातील अनेक शहरांची खुबी तुम्हाला माहीती असेल. प्रत्येक शहराला तेथील वैशिष्ट्यांमुळे स्वत:ची खास ओळख मिळाली आहे. या शहरांना राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळाली आहे. देश विदेशाती लोक भारतातील या शहरांमध्ये पर्यटनासाठी नोकरीसाठी वा राहण्यासाठी येत असतात. परंतू एका शहराला इंजिनिअर सिटी म्हणून ओळखले जाते.

देशात इंजिनिअर बनण्यासाठी दरवर्षी अनेक तरुणांमध्ये स्पर्धा असते. शालेय शिक्षण झाल्यानंतर तरुणांचा मोठी संख्या इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेते. वेगवेगळ्या अहवालानूसार देशात दरवर्षी 12 ते 15 लाख इंजिनिअरची निवड करतात. परंतू NASSCOM च्या 2019 च्या सर्वेच्या मते यातील केवळ 2.5 लाख इंजिनिअरच कोअर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये असतात.

का म्हटले जाते इंजिनिअरिंग सिटी

देशातील तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर शहराला इंजिनिअरिंग सिटी म्हटले जाते. वास्तविक कोईम्बतूर मुख्यत: कापसासाठी प्रसिद्ध आहे. येथे कापसाची शेती होते. त्यामुळे कोईम्बतूरला दक्षिण भारताचे मॅंचेस्टर म्हटले जाते. तसेच येथे ऑटोमेटीव्ह पार्ट्स तयार होतात. देशातील दोन प्रमुख कार कंपन्यांचे 30 टक्के पार्ट्स येथे तयार होतात. तसेच या शहरात अनेक इंजिनिअरिंग औद्योगिक कंपन्या देखील आहेत. त्यामुळे या शहराला इंजिनिअरिंग सिटी म्हटले जाते.

कोईम्बतूर पर्यटनासाठीही प्रसिद्ध

जर तुम्हाला पर्यटनासाठी येथे जायचे असेल तर येथे जगप्रसिद्ध 112 फूट उंचीची आदियोगी शिव यांचा पुतळा आहे. 500 फूट उंचावरील मरुधमलाई मंदिर, श्री अय्यप्पन मंदिर आणि जीडी नायडू संग्रहालय देखील आहे. या ठिकाणी तुम्हाला जगातील जुन्या कारचे कलेक्शन देखील पाहायला मिळेल.

Non Stop LIVE Update
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.