AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटांवर काहीही लिहिल्यास नोट बाद होणार का? Fact Check

अनेकदा लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात. चिंतेची बाब म्हणजे नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास नोट अवैध ठरते आणि यापुढे ती वैध राहणार नाही, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे.

नोटांवर काहीही लिहिल्यास नोट बाद होणार का? Fact Check
Writing on note indian currencyImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 02, 2023 | 4:58 PM
Share

फोन नंबरपासून ते आपल्या जोडीदाराबद्दलच्या प्रेमाच्या किंवा अजून काही, नोटांवर बऱ्याच गोष्टी लिहिल्या असतील ज्या नेहमी ट्रेंडमध्ये असतात. ती नोटच व्हायरल होते. ज्या नोट्सवर काही लिहिलं आहे, त्या नोटा स्वीकारण्यास लोक नकार देतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेकदा लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात. चिंतेची बाब म्हणजे नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास नोट अवैध ठरते आणि यापुढे ती वैध राहणार नाही, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे.

नोट्स वैध ठरणार नाहीत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार असे निर्देश देण्यात आल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. अशा तऱ्हेने आता लोक विचारू लागले आहेत की ,’नोटेवर काही लिहिल्यास ती नोट अवैध ठरते का?’ ‘नाही, कोरलेल्या नोटा अवैध नाहीत आणि त्या कायम राहतील,’ असे एजन्सीने म्हटले आहे, ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत लोकांना नोटांवर न लिहिण्याचे आवाहन केले जाते कारण यामुळे नोटा खराब होतात आणि नोटांचे आयुष्य कमी होते.

हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता तुम्ही गोंधळून जाणार नाही कारण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो फॅक्ट चेकनेच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. या ट्विटला 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, ‘थँक्स सर, अनेकदा आम्ही या विषयावर चर्चा करतो.’

Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...