AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 टक्के तरुणींच्या नावाच्या शेवटी A किंवा I का येतं? बायको किंवा प्रेयसीचं नाव आठवून पाहा!

भारतीय महिलांच्या नावांच्या शेवटी A किंवा I येण्यामागचं कारण संस्कृत भाषेतील लिंगनिर्देशनाशी जोडलं आहे. संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी शब्द बहुधा A ने संपतात. हिंदू मुलींची नावे स्वरांनी संपणे हा देखील एक प्रलित प्रकार आहे. मराठीसारख्या भाषांमध्ये, पुरुषनावांना A किंवा I जोडून स्त्रीलिंगी रूप निर्माण केले जाते.

90 टक्के तरुणींच्या नावाच्या शेवटी A किंवा I का येतं? बायको किंवा प्रेयसीचं नाव आठवून पाहा!
तुम्हाला माहीत आहे का याचं उत्तर ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 07, 2025 | 10:06 AM
Share

तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसेल किंवा तुमच्या लक्षात आली नसेल अशी एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बातमीची हेडिंग वाचून तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यामुळे आपण आज याच टॉपिकवर विचार करणार आहोत. हे कसं घडतं? त्यामागचं लॉजिक काय? हे सर्व समजून घेणार आहोत.

आतापर्यंत तुम्ही अनेक महिलांना, मुलींना भेटला असाल. आई, बहीण, प्रेयसी, बायको, मैत्रीण आणि इतर महिलांना भेटला असाल. त्यांची नावेही तुमच्या तोंडपाठ असतील. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीय का? भारतीय महिलांच्या नावाच्या शेवटी A किंवा I येतात हे तुम्हाला माहीत आहे का? ए किंवा आयनेच महिलांची नावे संपतात हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. तुम्ही तुमची आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको किंवा ओळखीच्या कोणत्याही महिलेचं नाव आठवून पाहा. त्यांच्या नावाच्या शेवटचं अक्षर काय येतं ते पाहा. तुमच्याही ते लक्षात येईल. आणि आश्चर्यही वाटेल. जवळपास 90 टक्के महिलांच्या नावाचा शेवट A किंवा I ने संपतं. असं कसं होतं? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आणि असा प्रश्न मनात येणं रास्तही आहे.

नावाच्या शेवटी A येण्याचं हे आहे कारण…

भारतीय भाषा हिंदीचा उगम संस्कृतमधून झाला आहे. संस्कृतमध्ये महिलांना साधारणपणे अकारांत स्त्रीलिंगाने संबोधलं जातं. याचा अर्थ ए अक्षराने संपणारे शब्द आहे. त्यामुळेच तुम्हाला सर्वाधिक भारतीयांची नावे ए या अक्षराने संपुष्टात येत असल्याचं दिसेल. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्द एक परिभाषित संरचना असतो. त्याचा एक अर्थ असतो. कोणताही शब्द कुठेही जोडून किंवा तोडून एक पूर्वनिर्धारित अर्थाकडे घेऊन जातो.

म्हणून I येतं…

नावाच्या शेवटी आय येण्यामागेही कारण आहे. संस्कृतच्या नियमानुसार हिंदू मुलींची नावे स्वरांनी संपतात. उदा- i/ee – वाणी (Vani), मंदाकिनी (Mandakini), द्रौपदी (Draupadi) आदी.

असा झाला अरुणचा अरुणा

व्याकरणानुसार, मराठीत विशेष स्थितींमध्ये संज्ञा शब्दांमध्ये “आ” किंवा “ई/आय” जोडल्यास त्यांचं लिंग बदलू शकतं आणि ते महिला संज्ञा म्हणून वापरले जातात. याला लिंगांतर किंवा लिंगवृत्ती (Gender Transformation) असे म्हणता येईल.

उदाहरण :

तरुण (तरुण म्हणजे पुरुषाचा संदर्भ घेतो) मध्ये “आय” जोडल्यास तो तरुणी बनतो, जो एक महिला संबंधित शब्द होतो. अरुण (अरुण हे एक पुरुषाचे नाव आहे) मध्ये “आ” जोडल्यास तो अरुणा बनतो, जे एक महिला संबंधित नाव होते. अशाप्रकारे, मराठीत लिंगवृत्ती होण्यासाठी “आ” किंवा “आय” चा वापर अनेक वेळा केला जातो, जेव्हा एखाद्या पुरुष संज्ञेला महिलांच्या संदर्भात वापरायचं असतं.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!