AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

133 भारतीय नागरिकांची पाकिस्तानातून सुटका, सोमवारी मायदेशी परतणार, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाची माहिती

पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक सोमवारी ( 19 ऑक्टोबर) मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. High Commission of India

133 भारतीय नागरिकांची पाकिस्तानातून सुटका, सोमवारी मायदेशी परतणार, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाची माहिती
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 16, 2020 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. येत्या सोमवारी ( 19 ऑक्टोबर) नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. उच्चायुक्त कार्यालयाकडून भारतात परतणाऱ्या नागिरकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (High Commission of India in Pakistan is facilitating the return of 133 Indian Nationals from Pakistan to India)

भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये 4 भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळं त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि 37 भारतीय नागरिकांसह एकूण 133 नागरिकांना भारतात परत पाठवणार आहे.

भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचं ट्विट

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं 15 ऑक्टोबरला ट्विट केलं होत. त्यामध्ये ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि 37 भारतीय नागरिकांना भारतात जाण्याची सुविधा देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वाघा बॉर्डर पोहोचण्याचे आदेश

133 नागरिकांच्या यादीत ज्या भारतीयांचा समावेश आहे त्यांना 19 ऑक्टोबरला वाघा-आटारी बॉर्डरवर पोहोचण्याचे आदेश भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा 1 जवान शहीद

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा

(High Commission of India in Pakistan is facilitating the return of 133 Indian Nationals from Pakistan to India)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...