AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ

अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रायगडमधील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली.

Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 19, 2020 | 12:46 AM
Share

रायगड : गेल्या दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात सतत पाऊस पडत (Raigad Heavy Rainfall) आहे. रायगडमध्ये कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत आहे. पावसाळ्यात रायगड जिल्ह्याला नेहमीच पूरसदृश्य परिस्थितीला तोडं द्यावे लागते. परंतु, मान्सून जिल्ह्यात दाखल झाला आणि अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी  वाढ झाली (Raigad Heavy Rainfall).

त्यामुळे धोका पाहता किनाऱ्यालगतच्या गावांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. भिरा टाटा पॉवरमधून सोडलेल्या पाण्याने तयार होणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी धोका पातळीजवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. तसेच, अधिकारी वर्गाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

17 जून रोजी रात्री 10 वाजता केलेल्या निरीक्षणानुसार रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची धोक्याची पातळी डोलवहाल बधांऱ्यावर 23.95 मीटर ईतकी आहे. सध्याची पातळी पाणी 22.23 मीटर आहे. तर या ठिकाणी ईशारा पातळी 23.00 मीटर आहे (Raigad Heavy Rainfall).

 रायगडमधील इतर नद्यांची पाणी पातळी कितीने वाढली?

– आबां नदीची धोक्याची पातळी 9 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 7.20 मीटर आहे.

– सावित्री नदीची धोका पातळी 6.20 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 3.20 मीटर आहे.

– पाताळगंगा नदीची धोका पातळी 21.52 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 17.95 मीटर आहे.

– उल्हास नदीची धोका पातळी 48.87 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 42.60 मीटर आहे.

गाढी नदीची धोका पातळी 6.55 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 0.95 मीटर आहे.

Raigad Heavy Rainfall

संबंधित बातम्या : 

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस