Hair Care : पावसाळ्याच्या हंगामात चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!
पावसाळ्यात ओलावा आणि घामामुळे केसांची काळजी घेणे कठीण होते. या हंगामात धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे केस निर्जीव दिसतात. शॅम्पू लावल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून केस चिकट होतात. याचे कारण तुमच्या टाळूमध्ये आहे. जर तुमचे केस जास्त चिकट किंवा तेलकट होत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या टाळूच्या तेल ग्रंथींमधून अधिक सेबम गळत आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories