AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!

फळे आणि पाणी दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पण फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर ते पचन प्रक्रियेत अडथळा आणतेच, शिवाय तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.

Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 11:02 AM
Share

मुंबई : फळे आणि पाणी दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पण फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर ते पचन प्रक्रियेत अडथळा आणतेच, शिवाय तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही. जाणून घ्या फळे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये.

अपचनाचा त्रास

फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अपचनाची समस्या होऊ शकते. त्याचे पुढे अॅसिडिटीमध्ये रूपांतर होते. याशिवाय फळातील सर्व पोषक तत्वे शोषली जातात. या सर्वांमुळे तुमच्या शरीरात अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी प्या.

पीएच पातळी

जेव्हा तुम्ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. विशेषत: टरबूज, काकडी, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारखी जास्त पाणी असलेली फळे पाचन तंत्राच्या पीएच पातळीमध्ये व्यत्यय आणतात. हे फळांच्या उच्च पाण्यामुळे होते, ज्यामुळे पीएच पातळीसह समस्या उद्भवू शकतात. परिणामी तुमचे पोट कमी आम्लयुक्त होते. हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि हे आपल्या शरीराला हानी पोहोचवते.

पोटदुखीची समस्या

फळांमध्ये फ्रक्टोज आणि यीस्टचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल कमी होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. पुढे पोटदुखी, फुगणे अशा समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी फळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे.

रक्तातील साखर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि प्रणालीचे योग्य कार्य करण्यास विलंब होऊ शकतो. न पचलेले पदार्थ फॅटमध्ये बदलतात, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. याचा अर्थ ते शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. या कारणामुळे तुम्हाला नंतर मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा