AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss | वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहत आहात? मग या दुष्परिणामांना नक्की सामोरे जावे लागेल!

वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे सर्वांत मोठी समस्या म्हणजे पोटावर चरबी जमा होते. पोटावर चरबी (Belly fat) जमा होणे सर्वात वाईट आहे. कारण यामुळे अनेक आजार होण्यास सुरूवात होते. आपल्या शरीरावर म्हणजेच हात आणि पायावरील चरबी कमी करणे सोपे आहे.

Weight loss | वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहत आहात? मग या दुष्परिणामांना नक्की सामोरे जावे लागेल!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 9:36 AM
Share

मुंबई : वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे सर्वांत मोठी समस्या म्हणजे पोटावर चरबी जमा होते. पोटावर चरबी (Belly fat) जमा होणे सर्वात वाईट आहे. कारण यामुळे अनेक आजार होण्यास सुरूवात होते. आपल्या शरीरावर म्हणजेच हात आणि पायावरील चरबी कमी करणे सोपे आहे. मात्र, सर्वात अवघड काम म्हणजे पोटावरील चरबी कमी करणे आहे. अनेक उपाय (Remedy) करूनही पोटावरील चरबी काही गेल्याने कमी होत नाही. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. मात्र, यादरम्याने त्यांच्याकडून काही चुका केल्या जातात.

जेवण बंद करणे आरोग्यासाठी धोकादायक

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अगोदर ठरवले पाहिजे की, आपल्याला किती वजन कमी करायचे आहे आणि किती दिवसामध्ये. विशेष म्हणजे फक्त ठरूनच चालत नाही तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न देखील करावे लागतात. एका दिवसात तुमचे सर्व वजन कमी होईल तसे होत नाही. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करतात, मात्र असेही करणे चुकीचे आहे. त्यामुळे शारीरिक कमजोरी येते आणि अशक्तपणा वाढतो. यामुळे निरोगी आहार योग्य प्रमाणात घेत व्यायाम करून वजन कमी करणे अधिक फायदेशीर ठरते.

पोषक तत्वांची कमतरता भासते

बराच वेळ न जेवल्यानंतर अचानक खाल्ले तर ते शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे चरबी बर्न होत नाही. कारण जर तुम्ही पुरेसे अन्न खाल्ले नाही तर शरीरात त्या पोषक तत्वांची कमतरता भासते. मग चरबी बर्न करण्यासाठीही शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि परिणामी आपले वजन कमी होत नाही. यामुळे वजन कमी करताना सर्वात महत्वाचा आहार आहे. आपण केवळ आहार किंवा नियमांचे पालन करू नये, तर त्यासह सक्रिय देखील व्हा. तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल. जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल तर उठून जागेवर फिरणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या : 

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

Follow Us
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय पहापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय पहापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा.
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात.
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.