Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जातय अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरु आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis-Amruta Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जातय अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरु आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र हे देशातील एक महत्वाचं राज्य आहे. फडणवीसांना इथे सेवा करु द्या. त्यांना दिल्लीत का पाठवताय?. देवेंद्र फडणवीस जबाबदार व्यक्ती आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
(बातमी अपेडट होत आहे)
Follow Us
