AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: एकाच रस्त्याचं चौथ्यांदा भूमीपूजन, आघाडी मुंबईत, कुरघोडी गल्लीत, काय आहे रस्त्याचं राजकारण?

औरंगाबादः गेल्या सहा वर्षात शहरातील एकचा रस्त्याचे तब्बल चार वेळा भूमीपूजन झाले. एकाच रस्त्याच्या कामाचा ढोल पिटण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (BJP) व्यासपीठाचा वापर केला. मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्याच रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पण रस्ता बांधण्याचे काम होणार की नाही, असा सवाल अद्याप कायम आहे. त्यामुळे […]

Aurangabad: एकाच रस्त्याचं चौथ्यांदा भूमीपूजन, आघाडी मुंबईत, कुरघोडी गल्लीत, काय आहे रस्त्याचं राजकारण?
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील विविध रस्तेकामांचे भूमीपूजन
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 12:43 PM
Share

औरंगाबादः गेल्या सहा वर्षात शहरातील एकचा रस्त्याचे तब्बल चार वेळा भूमीपूजन झाले. एकाच रस्त्याच्या कामाचा ढोल पिटण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (BJP) व्यासपीठाचा वापर केला. मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्याच रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. पण रस्ता बांधण्याचे काम होणार की नाही, असा सवाल अद्याप कायम आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर फक्त राजकारणासाठी (Politics) सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सहा वर्षात चार वेळा भूमीपूजन

शहरातील गारखेडा परिसरातील बाळकृष्णनगर-विजय नगरातील शिवनेरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे चार वेळा भूमीपूजन झाले. 10 जानेवारी 2021 रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. त्यासाठी शासनाकडून 49 लाख रुपयांचा विशेष निधी आणाल. माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी तो मंजूर करुन घेतला. पण कंत्राटदाराने काम वेळेत सुरु न केल्याने त्याला ब्लॅक लिस्ट कऱण्यात आले. नंतर माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आमदार शिरसाट यांच्यामार्फत निधी मिळवला. पुन्हा एकदा भव्य समारंभात रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.

यंदाच्या भूमीपूजनात भाजप, राष्ट्रवादीला चिमटे

मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी रस्त्याच्या भूमीपूजनाची ही चौथी वेळ असल्याचे सांगितले. येथील पूर्व मतदारसंघाचे आमदार दुसरे आहेत, पण येथील जनेसाठी आम्ही निधी आणल्याचे वक्तव्य त्यांनी केले. भाजप आमदार अतुल सावे यांच्या मतदारसंघात रस्त्याचा निधी आणला तसेच मनपा निवडणुकीत राषअट्रावादीची गरज पडणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले. आमदार बागडे यांच्या घराजवळच्या रस्त्याचे काम सुरु केल्याचे सांगून त्यांनाही डिवचले.

भाजप आमदाराच्या मतदारसंघात रस्ता

भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मतदार संघातला हा रस्ता असून ते म्हणाले आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिवाकर रावते, खैरे, टोपे यांनीच भूमीपूजन केले. कामासाठी मनपाने एनओसीही दिली. त्यामुळे मला त्या रस्त्याचे काम करता आले नाही. मनपाने एनओसी दिल्यानंतर दुसरा निधी तेथे वापरता येत नसतो.

इतर बातम्या-

Aurangabad: बनावट ई-मेल आयडी स्टील कंपनीच्या संचालकांची फसवणूक, 36 लाखांचा गंडा

Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.