AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकीला मिशा असत्या तर… गिरीश महाजन कुणावर बरसले?; जळगावात तुफान फटकेबाजी

Girish Mahajan on Jayant Patil : भाजपचे नेते गिरीश महाजन हे आज जळगावमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? जागावाटपावर महाजनांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर..,

काकीला मिशा असत्या तर... गिरीश महाजन कुणावर बरसले?; जळगावात तुफान फटकेबाजी
गिरीश महाजनImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 13, 2024 | 7:28 PM
Share

अजित पवार जर महाविकास आघाडीसोबत राहिले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते. अजितदादा महायुतीत गेले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल बोलताना म्हणाले. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काकीला मिशा असल्या असता तर काय झालं असतं हे असं झालं आता… असं विषय काही होऊ शकत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहिण योजनेवर महाजन म्हणाले…

महिलांनी मत कमी दिली म्हणून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणली, असं फेक निगेटिव्ह विरोधक सेट करत आहेत. लोकसभेत देखील विरोधकांनी खोटे निगेटिव्ह सेट करण्यात यश मिळालं मात्र आता तसं होणार नाही. आता सगळ्यांनी कान डोळे उघडे ठेवले आहेत… त्यामुळे विरोधकांच्या भुल थापणा जनता बळी पडणार नाही , यावेळचा निर्णय तुम्हाला वेगळा लागलेला दिसेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

25 तारखेला पुन्हा जळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून त्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम जळगावमध्ये होईल. महायुतीचा एक एकच पक्षाचा उमेदवार या वेळेला सर्व ठिकाणी राहील. तिकीट मागण्याचा अधिकार हा सर्वांना आहे मात्र एकदाच उमेदवार जाहीर झाले की त्यानंतर आमच कोणीही बंडखोरी करणार नाही, असंही गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.