AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

Haribhau Rathod on Maratha and OBC Reservation : ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सगळे सोयऱ्यांच्या जीआरवर हरिभाऊ राठोड यांनी भाष्य केलंय. हरिभाऊ राठोड आरक्षणावर नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....

'त्यामुळे' ओबीसींचं नुकसान...; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
हरिभाऊ राठोडImage Credit source: Facebook
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 16, 2024 | 8:36 PM
Share

सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात महायुतीचा सरकार आहे. चार महिन्यांनी आपण विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामध्ये देखील त्यांना फार मोठा फटका बसेल. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आता टाळायचा असेल तर तुम्हाला मधला मार्ग काढावा लागेल. जेणेकरून ओबीसींना धक्का लागणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल, असं म्हणत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय.

हरिभाऊ राठोड काय म्हणाले?

देशात आम्ही जो नवीन फॉर्मुला दिला होता. भारतरत्न करपुरी ठाकुर जो देशात प्रसिद्ध आहे. तो फॉर्मुला जर लावला. तर ओबीसीला धक्काही लागत नाही. मराठ्यांना आरक्षण सुद्धा देता येईल परंतु सरकार चूक करत आहे. सगळे सोयऱ्यांचा जीआर अमलात आणावा आणि त्यानंतर ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. परंतु सगे सोयरे संदर्भात कॅबिनेट मीटिंग घेणार तर ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या बाबतीत काय निर्णय घ्याल. सरकारची भूमिका त्यांनी जाहीर करावी, असं हरिभाऊ राठोड म्हणाले.

ओबीसीमधून आरक्षण देऊच शकत नाही. त्यामुळे ओबीसीचा सब कॅटेगरेशन करावं. मनोज जरांगे पाटील यांची मागणी एका अर्थाने रास्त आहे. परंतु सरकार चुकीचे निर्णय घेत आहे. त्यामुळे याचा फटका सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री अत्यंत चुकीचे सांगत आहे की ओबीसीला धक्का लागणार नाही, जर ओबीसीला धक्का लागणार नाही तर मग मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण कसं मिळेल? असा सवाल हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे.

राठोड यांनी सुचवला पर्याय

दोन पैकी एक गोष्ट होईल, जरांगे पाटलांना ओबीसीमधून आरक्षण मिळू शकतं किंवा ओबीसीला धक्का लागू शकत नाही या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. यासाठी करपुरी ठाकूर फॉर्मुला वापरून आरक्षण देणं हाच एक उपाय आहे. कोणताही अभ्यास न करता फक्त सांगत आहे की ओबीसीला धक्का लागणार नाही मात्र धक्का तर लागलेलाच आहे. उपोषणकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला लिखित हवं आहे की ओबीसीला धक्का लागणार नाही. तर दुसरीकडे जरांगे पाटील म्हणत आहेत. की मी ओबीसीमधून आरक्षण घेऊन राहणार आहे म्हणून… संविधानिक पद्धतीने आपण आरक्षण वाढवून देऊ शकतो. आपल्याला इम्पेरिकल डाटा मिळालेला आहे. त्याचा विचार सरकार कधी करणार आहे, असं हरिभाऊ राठोड

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा