AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reporter Ganesh Thorat

Reporter Ganesh Thorat

ठाणे - प्रतिनिधी - TV9 Marathi

ganesh.thorat@tv9.com
सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर धडाधड गोळीबार, एकच धावाधाव, पोलिसांवरही आरोपींचा हल्ला, पुढं घडलं काय?

सोशल मीडिया स्टारच्या घराबाहेर धडाधड गोळीबार, एकच धावाधाव, पोलिसांवरही आरोपींचा हल्ला, पुढं घडलं काय?

Nadeem Khan Mumbra Social Media Star: सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. तर याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार झाल्याने खळबळ उडाली.

समाधानी नसलो तरी… ठाण्यातील युती संदर्भात भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

समाधानी नसलो तरी… ठाण्यातील युती संदर्भात भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

"अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कमळ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये फुललेली आहेत. त्याचीच पुनरावृत्ती महानगरपालिका निवडणुकीत दिसणार. कमल खिलेगा निश्चित रूप से. ठाण्यात महायुतीचा महापौर बसेल" असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला

TMC Election 2026 : ठाण्यात मोठ्या घडामोडी, स्थानिक भाजपची धक्कादायक भूमिका, शिवसेनेला झटका

TMC Election 2026 : ठाण्यात मोठ्या घडामोडी, स्थानिक भाजपची धक्कादायक भूमिका, शिवसेनेला झटका

TMC Election 2026 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीने महापालिका निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ठाण्यात स्थानिक भाजपने धक्कादायक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही युती होणार की नाही?

Thane-KDMC Election 2026 : महायुतीच्या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात, कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का

Thane-KDMC Election 2026 : महायुतीच्या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात, कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का

Thane-KDMC Election 2026 : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पक्षांतरं आणि वाद-विवाद सुरु झाले आहेत. महायुतीमध्ये वादाची पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे. शिवसेना-भाजप युती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढवणार आहे.

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड… नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी…

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड… नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी…

Maharashtra Politics : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकाच दिवशी दोन राजकीय भूकंप… मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का तर ठाण्यात शरद पवार गटाला मोठं खिंडार; बड्या नेत्याचा प्रवेश होणार

एकाच दिवशी दोन राजकीय भूकंप… मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का तर ठाण्यात शरद पवार गटाला मोठं खिंडार; बड्या नेत्याचा प्रवेश होणार

महापालिका निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय पक्षांतरे तीव्र झाली आहेत. ठाण्यात तेजस्विनी घोसाळकर यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला. दुसरीकडे, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले मयूर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलून राष्ट्रवादी व ठाकरे गटासमोर आव्हाने उभी राहिली आहेत.

ठाण्यात पाणीबाजी, 4 दिवस पाणी कपात; तुमच्या भागात कधी येणार पाणी?

ठाण्यात पाणीबाजी, 4 दिवस पाणी कपात; तुमच्या भागात कधी येणार पाणी?

ठाणे शहरात मुख्य जलवाहिनी बिघडल्याने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील लाखो नागरिकांवर परिणाम होणार आहे. प्रिस्ट्रेस कॉंक्रिट जलवाहिनीची दुरुस्ती क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने ही कपात आवश्यक आहे.

2050 ला मुंबई मुस्लिम कट्टरतावाद्याच्या ताब्यात असेल, रिपोर्टचा हवाला देऊन भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

2050 ला मुंबई मुस्लिम कट्टरतावाद्याच्या ताब्यात असेल, रिपोर्टचा हवाला देऊन भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

"महापौरपदासाठी भाजप लढत नाही. जे नेते महापौर,महापौर म्हणत आहेत, त्यांना पण मी सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, त्यांना आवरा. कसली कॉलर टाइट? कसलं महापौर पद? आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहे, कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा आम्हाला महापालिका भ्रष्टाचार मुक्त करायची आहे. विकसित करायची आहे, हे आमचं लक्ष्य आहे" असं किरीट सोम्मया म्हणाले.

Manoj Jarange : ‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, जरांगे पाटलांचा फडणवीसांसह अजित पवारांना गंभीर इशारा

Manoj Jarange : ‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, जरांगे पाटलांचा फडणवीसांसह अजित पवारांना गंभीर इशारा

Manoj Jarange vs Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. यावरून आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे.

राजा माणूस, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला…, अन् मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

राजा माणूस, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला…, अन् मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक देखील केलं आहे.

पहलगाम हल्ल्याला जबाबदार कोण ? संजय राऊतांचा मोठा आरोप

पहलगाम हल्ल्याला जबाबदार कोण ? संजय राऊतांचा मोठा आरोप

भाजप नेते बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

‘ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई…,’ काय म्हणाले आनंद परांजपे

‘ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई…,’ काय म्हणाले आनंद परांजपे

शिवसेना ,भाजपानंतर राष्ट्रवादी देखील होणार आक्रमक झाली आहे. सीपी तलाव डम्पीग ग्राऊंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या दोन दिवसापासून डंपिंग बंद झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरात ठिकठीकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याच्या ढीगाऱ्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.