AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही विमान जळालं तरी…, अजितदादांच्या अपघाताबद्दल राज ठाकरेंनाही संंशय? केलं मोठं वक्तव्य

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांना या अपघाताबद्दल माहिती दिली, त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

कितीही विमान जळालं तरी..., अजितदादांच्या अपघाताबद्दल राज ठाकरेंनाही संंशय? केलं मोठं वक्तव्य
Raj Thackeray Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 2:21 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनिला धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अनेकांकडून या अपघातावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करतानाच अपघाताच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजूनही या प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्यानं रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणात काल पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान त्यानंतर आज रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार  त्यांनी राज ठाकरे यांना या विमान अपघाबाबत माहिती दिली, तसेच आपल्या मनातील शंका देखील सांगितली. दरम्यान रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

‘मध्यंतरी मी कुणाशी तरी बोललो की अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये. रोहित पवारांनी टेक्निकल गोष्टी सांगितल्या. मला एकच गोष्ट जाणवली. त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या, यावर देखील राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ब्लॅक बॉक्सचंही काही कळलं नाही. किती विमान जळालं तरी ब्लॅक बॉक्स जळत नसतो. सरकार या सर्वामागे संशयाची भूतं नाचवत आहे. यामागे राजकारण काय आहे माहीत नाही.’ असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न