AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे तिथीनुसार शिवजंयती साजरी करणार, औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन

शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना आता मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार (MNS Shiv jayanti dispute) असल्याचे जाहीर केलं आहे.

मनसे तिथीनुसार शिवजंयती साजरी करणार, औरंगाबादेत जोरदार शक्तीप्रदर्शन
| Updated on: Feb 29, 2020 | 4:42 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद अद्याप सुरु (MNS Shiv jayanti dispute) आहे. शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना आता मनसेनेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे जाहीर केलं आहे. मनसेने 12 मार्चला छत्रपत्री शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: उपस्थितीत राहणार (MNS Shiv jayanti dispute) आहेत.

औरंगाबादमध्ये मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. येत्या 12 मार्चला मनसेकडून शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तिथीनुसार शिवजयंती करण्याच्या या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या पालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेने मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दशरथे यांच्यावर देण्यात आली आहे.

दरम्यान हिंदूत्वाचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर यंदा प्रथमच मनसेने बुधवारी (19 फेब्रुवारी) तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यामुळे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट् मनसेने सोडला का अशी टीका मनसेवर करण्यात आली. तर दुसरीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचीही राजकीय खेळी खेळत असल्याचं बोललं (MNS Shiv jayanti dispute) आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश