AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : साटम-झाटम विकासावर बोला, अंबादास दानवेंची जीभ घसरली

Ambadas Danve : "भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे"

Ambadas Danve : साटम-झाटम विकासावर बोला, अंबादास दानवेंची जीभ घसरली
Ambadas Danve
| Edited By: | Updated on: Jan 09, 2026 | 12:49 PM
Share

“हा फेक शो होता, नॉट टॉक शो तारीख पे तारीख दिली आहे. काल गुपचूप पंप हाऊसचं उद्घाटन झालं, पण काहीही झालेलं नाही. मी माहिती घेतली आहे. पुणे, नागपूर शो देखील पाहिले. सर्व सारखेच होते, प्रश्न विचारणारे त्यांचेच होते” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “3 लाख कोटी मुंबई महानगरपालिकेला देणे आहे, फडणवीस-शिंदे यांनी मुंबईला लुटले आहे. 93 हजार कोटींची डिपॉझिट देखील तोडली आहे, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. “आम्ही आधी 50 खोके घोषणा देत होते, आता भाजप देत आहे. परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. एमआयएम देखील सोबत आहे” अशी टीका दानवे यांनी केली.

“भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. “मला असे वाटते की विकासावर बोलले पाहिजे. अशा गोष्टींना अर्थ नाही, लोकांच्या मनातलं विश्लेषण आम्हाला मान्य नाही, निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिले जातात, रिकाम्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं पाहिजे” असं दानवे म्हणाले.

भाजप सांगण्यात पटाईत

“खोटारडेपणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे, भाजप सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा करतात. “हे असत्य आहे उदय सामंत यांनी सांगावे, वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले यावर सामंत यांनी बोलावे” असं दानवे म्हणाले.

साटम-झाटम विकासावर बोला

“रावसाहेब दानवे यांनी काहीही काम केलं नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले. दानवेंना चकवा म्हटलं जातं, दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “नितेश राणे विकासावर बोला. यांची जी पिलावळ आहे राणे, साटम, झाटम, विकासावर बोला” असं अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा