AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..

टीव्ही9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026' मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. यावेळी देशातील एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरही बोलताना अखिलेश यादव दिसले.

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..
Akhilesh Yadav
| Updated on: Mar 24, 2026 | 12:41 PM
Share

टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठी टीका केली. अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टी लाल टोपी आणि लाल सिलेंडरला घाबरत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची जी समस्या आणि मोठा तुटवडा आहे, यावर बोलताना दिसले. अखिलेश यादव यांनी म्हटले की, आज एक सामान्य माणूस एलपीजी गॅस मिळत नसल्याचे समस्येत आहे. पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, एलपीजीला लोक हारवलेला गॅस बोलत आहेत. सरकारवर थेटपणे टीका करताना त्यांनी म्हटले की, अगोदर बोरीनंतर चोरी. आता सरकारने फक्त चपातीची साईज छोटी करण्यास सांगू नये, म्हणजे झालं.

भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले 

इराण आणि अमेरिका युद्धाबद्दल बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते की, आपण विश्वगुरू बनू. हे स्वप्न दाखवले गेले होते तर तु्म्ही लोकांना हे देखील दाखवायला हवे होते की, भारत हे युद्ध रोखू शकतो. पण तुम्ही हे बघितले की, कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय सरकारचे प्रमुख खासदार पाकिस्तानात उतरले.

तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले

सरकारला चिमटा काढत त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. जर तुम्ही इस्त्रायलवरून येताना इराणमध्ये थांबले असता तर युद्ध झाले नसते. विश्वगुरूच्या मुद्यावरून बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, तुमचे सर्व देशांसोबत संबंध चांगले आहेत पण भूमिका काय आहे? तुम्ही भूमिका असती तर युद्ध झाले नसते. जर खरोखरच तुम्ही विश्वगुरू असते तर युद्ध झाले नसते.

अखिलेश यादव यांचा अत्यंत गंभीर आरोप 

अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध घातले. त्यावेळी तुम्हीही बोलू शकले असता जर युद्ध झाले तर आम्हीही अमेरिकेसोबत व्यापार करणार नाहीत. तुमचे परराष्ट्र धोरणही परकीय देशांकडून ठरवले जात आहे. याचा अर्थ आपल्या देशाला कुठेतरी ठामपणे उभा राहवे लागेल. जर सरकार काही चांगले निर्णय घेत असेल तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. पण कधीच विश्वगुरू बनण्याचा मुद्दा स्वीकार करणार नाहीत.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?