AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजधानी दिल्लीतील आमदार कोट्याधीश ! , किती मिळतो आमदार निधी पाहा ? आकडा पाहाल तर विश्वास बसणार नाही

देशाच्या प्रत्येक राज्यातील विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी तेथील जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. आमदाराने पदभार स्वीकारल्यानंतर, राज्य सरकार त्या भागाच्या विकासासाठी आमदाराला वेगवेगळे निधी मंजूर करते. आमदार निधी देखील त्यापैकी एक आहे, तर मग दिल्लीत आमदार निधी किती आहे आणि इतर राज्यांत काय परिस्थिती आहे पाहूयात 

राजधानी दिल्लीतील आमदार कोट्याधीश ! , किती मिळतो आमदार निधी पाहा ? आकडा पाहाल तर विश्वास बसणार नाही
| Updated on: Feb 08, 2025 | 4:06 PM
Share

केंद्र शासित प्रदेश असलेल्या राजधानी दिल्लीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगर पालिका असे तिघांचे शासन चालते. या दिल्लीच्या राज्य विधीमंडळात आपचे नेते विधानसभा निवडणूक हरले आहेत. सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या केजरीवाल यांना हॅटट्रीक काही मारता आली नाही. दिल्लीत डबल इंजिन म्हणजे भाजपाची सरकार येत आहे. तुम्हाला एका गोष्टीची कल्पना आहे का दिल्लीतील आमदारांना देशात सर्वाधिक आमदार निधी मिळतो. आम आदमी पार्टीनेच दिल्ली विधानसभा स्थानिक क्षेत्राचा आमदार निधी १० कोटीहून १५ कोटी केला होता. देशात सर्वाधिक आमदार निधी आहे. देशात इतर राज्यात किती आमदार निधी मिळतो ते पाहूयात…

आमदार निधी काय असतो ?

देशातील नागरिक स्थानिक विकासासाठी आमदारांना निवडून आणते. आमदार पदभार स्वीकारल्यानंतर राज्य सरकार आमदारांना त्यांना विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळा फंड उपलब्ध करत आहे. त्यातील मुख्य फंड आणि आमदार निधी असतो. सरकारच्या वतीने सर्व आमदारांना समान रुपाने हा निधी दिला जात असतो.

आमदार निधी किती मिळतो?

निवडणूक जिंकल्यानंतर सरकारची स्थापना झाल्यानंतर विधानसभेचे बजेट पास होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या आमदारांना आमदार निधी देण्याची घोषणा करते. देशातील सर्व राज्यात राज्यातील गंगाजळी आणि विकासकार्य पाहाता मुख्यमंत्री सर्व आमदारांना निधी निश्चित करते. बहुतांशी राज्यात प्रत्येक आमदाराचा निधी २ कोटी हून अधिक असतो. ज्याचा वापर वेगवेगळ्या विकास कामांसाठी केला जातो.

संपूर्ण देशाची काय स्थिती ?

संपूर्ण देशाचा विचार करता पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार गुजरात सरकार त्यांच्या आमदारांना दीड कोटीचा आमदार निधी मंजूर करते. तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात हा आमदार निधी प्रत्येक दोन कोटी रुपये आहे. तर ओडीशा, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील आमदारांना तीन कोटी आमदार निधी मिळतो. तर महाराष्ट्र, केरल, झारखंड, तेलंगाना, राजस्थान, उत्तराखंड या राज्यातील आमदारांना प्रत्येकी ५ कोटी आमदार निधी मिळतो. तर दिल्लीत १५ कोटी आमदार निधी दिला जातो. ही रक्कम सर्व राज्याच्या तुलनेत तीन पट जास्त आहे.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?