AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : युद्ध झालंच तर शत्रूपासून कसं वाचू शकतो? ब्लॅकआऊटचे नियम जाणून घ्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून त्यांनीही युद्धाची भाषा केली आहे. असं असताना या युद्धाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या ब्लॅकआऊटचाही समावेश आहे. याचे नियम काय आहेत? शत्रूपासून कसं वाचू शकतो? ते जाणून घ्या

Explainer : युद्ध झालंच तर शत्रूपासून कसं वाचू शकतो? ब्लॅकआऊटचे नियम जाणून घ्या
ब्लॅकआऊट प्रतिकात्मक फोटोImage Credit source: जॉर्डन लाय/मोमेंट/गेटी इमेजेस
Follow us
| Updated on: May 07, 2025 | 9:39 PM

भारताने पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीचा कायम दहशतवादाला खतपाणी देण्यासाठी वापर केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवादी तळ उभे केले असून भारताविरुद्ध विष काळवलं जात आहे. त्यात 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तसेच दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिला. गेल्या 15 दिवसांपासून याबाबत खलबतं सुरु होती. गृहमंत्रालयाकडून युद्धजन्य स्थितीचा आढावा घेतला जात होता. भारताने एक एक करत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पहिल्यांदा सिंधू जल करार रद्द केला आणि पाणी बंद केलं. त्यानंतर नागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिलचं आयोजन केलं. पण हे मॉक ड्रील होण्याआधीच भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने ही कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तान आता...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
मुंडेंना घेऊन अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय झाली चर्चा?
मुंडेंना घेऊन अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय झाली चर्चा?.
नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल
नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल.
हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर
हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर.
स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; आंबेडकरांचा सरन्यायाधीशांना सल्ला
स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; आंबेडकरांचा सरन्यायाधीशांना सल्ला.
पंढरपूर मंदिर समितीकडून भाविकांचा अपमान, विठुरायाचे हार कचऱ्यात अन्...
पंढरपूर मंदिर समितीकडून भाविकांचा अपमान, विठुरायाचे हार कचऱ्यात अन्....
भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज UAE दौऱ्यावर,सिंदूरबाबत कोण मांडणार भूमिका?
भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज UAE दौऱ्यावर,सिंदूरबाबत कोण मांडणार भूमिका?.
जरांगे भुकायला निघालाय, त्याला हाडकं टाकली अन्... सदावर्तेंचा हल्लाबोल
जरांगे भुकायला निघालाय, त्याला हाडकं टाकली अन्... सदावर्तेंचा हल्लाबोल.
पुढील 4 दिवस धोक्याचे... मुंबई, कोकणासह राज्यासाठी IMD चा इशारा काय?
पुढील 4 दिवस धोक्याचे... मुंबई, कोकणासह राज्यासाठी IMD चा इशारा काय?.
IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी मोठा बदल, BCCI कडून नवा नियम जारी
IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी मोठा बदल, BCCI कडून नवा नियम जारी.
ओवैसी पाकिस्तानचा ना'पाक' चेहरा जगासमोर पाडणार उघडा, प्लान नेमका काय?
ओवैसी पाकिस्तानचा ना'पाक' चेहरा जगासमोर पाडणार उघडा, प्लान नेमका काय?.