AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : युद्ध झालंच तर शत्रूपासून कसं वाचू शकतो? ब्लॅकआऊटचे नियम जाणून घ्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून त्यांनीही युद्धाची भाषा केली आहे. असं असताना या युद्धाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या ब्लॅकआऊटचाही समावेश आहे. याचे नियम काय आहेत? शत्रूपासून कसं वाचू शकतो? ते जाणून घ्या

Explainer : युद्ध झालंच तर शत्रूपासून कसं वाचू शकतो? ब्लॅकआऊटचे नियम जाणून घ्या
ब्लॅकआऊट प्रतिकात्मक फोटोImage Credit source: जॉर्डन लाय/मोमेंट/गेटी इमेजेस
| Updated on: May 07, 2025 | 9:39 PM
Share

भारताने पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीचा कायम दहशतवादाला खतपाणी देण्यासाठी वापर केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवादी तळ उभे केले असून भारताविरुद्ध विष काळवलं जात आहे. त्यात 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तसेच दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिला. गेल्या 15 दिवसांपासून याबाबत खलबतं सुरु होती. गृहमंत्रालयाकडून युद्धजन्य स्थितीचा आढावा घेतला जात होता. भारताने एक एक करत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पहिल्यांदा सिंधू जल करार रद्द केला आणि पाणी बंद केलं. त्यानंतर नागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिलचं आयोजन केलं. पण हे मॉक ड्रील होण्याआधीच भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने ही कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तान आता...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन