AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय घटना तयार करण्यास किती वेळ आणि पैसा लागला?, कसे तयार झाले जगातले सर्वात मोठे संविधान ?

भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले होते.

भारतीय घटना तयार करण्यास किती वेळ आणि पैसा लागला?, कसे तयार झाले जगातले सर्वात मोठे संविधान ?
Drafting Committee of Indian Constitution
| Updated on: Jan 26, 2026 | 7:43 PM
Share

Republic Day Special: जगातले सर्वात मोठे लिखित संविधान असलेल्या भारतीय घटनेला तयार करण्यात किती खर्च आला होता. आणि यास किती लोकांनी तयार केले. याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याबाबत प्रजासत्ताक दिना निमित्त आपण माहिती घेऊयात. आज देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.या मुहूर्तावर भारतीय संविधानाची इत्यंभुत माहिती आपण या लेखात घेऊयात… भारतीय संविधान निर्मितीसाठी किती खर्च आला होता. आणि किती लोकांनी या घटनेच्या निर्मितीत काम केले होते याची माहिती आपण घेऊयात.संविधान सभेला भारतीय घटनेची निर्मितीसाठी ३ वर्षांचा काळ लागला होता. या कामात ३०० हून जास्त सदस्य सामील होते. हजारो तासांच्या बैठका आणि चर्चेनंतर अखेर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या घटनेला लागू करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला देशाने ६४...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.