AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय घटना तयार करण्यास किती वेळ आणि पैसा लागला?, कसे तयार झाले जगातले सर्वात मोठे संविधान ?

भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले होते.

भारतीय घटना तयार करण्यास किती वेळ आणि पैसा लागला?, कसे तयार झाले जगातले सर्वात मोठे संविधान ?
Drafting Committee of Indian Constitution
| Updated on: Jan 26, 2026 | 5:33 PM
Share

Republic Day Special: जगातले सर्वात मोठे लिखित संविधान असलेल्या भारतीय घटनेला तयार करण्यात किती खर्च आला होता. आणि यास किती लोकांनी तयार केले. याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याबाबत प्रजासत्ताक दिना निमित्त आपण माहिती घेऊयात. आज देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.या मुहूर्तावर भारतीय संविधानाची इत्यंभुत माहिती आपण या लेखात घेऊयात… भारतीय संविधान निर्मितीसाठी किती खर्च आला होता. आणि किती लोकांनी या घटनेच्या निर्मितीत काम केले होते याची माहिती आपण घेऊयात.संविधान सभेला भारतीय घटनेची निर्मितीसाठी ३ वर्षांचा काळ लागला होता. या कामात ३०० हून जास्त सदस्य सामील होते. हजारो तासांच्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.