AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?

Agni-5 MIRV : चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? असा प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो. पण अशी मिसाइल बनवणं का गरजेचं आहे? त्यामागे उद्देश काय? तो समजून घ्या.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?
Agni-5 MIRVImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 4:03 PM
Share

या लेखाचं हेडींग वाचून कधी तुमच्या मनात असा प्रश्न येत नाही का, चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? भारताकडे आज ब्राह्मोस, प्रलय, अग्नि अशी अनेक मिसाइल्स आहेत, जी काही मिनिटात चीन-पाकिस्तानमधील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. मग, इतक्या लांब पल्ल्याची, हजोर किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज काय?. आपले दोन्ही मुख्य शत्रू आपल्या शेजारीच राहतात. तुम्हाला जरी असा प्रश्न पडत असला तरी अशी मिसाइल का बनवली जातात? त्यामागे काय कारणं आहेत? त्याची गरज का आहे? ते आपण समजून घेऊया. भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरु केला, तो मूळात चीन-पाकिस्तान पासून असलेला धोका लक्षात घेऊन. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका ही नेहमी शांतताप्रिय देशाची राहिली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...