AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?

Agni-5 MIRV : चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? असा प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो. पण अशी मिसाइल बनवणं का गरजेचं आहे? त्यामागे उद्देश काय? तो समजून घ्या.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?
Agni-5 MIRVImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 4:03 PM
Share

या लेखाचं हेडींग वाचून कधी तुमच्या मनात असा प्रश्न येत नाही का, चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? भारताकडे आज ब्राह्मोस, प्रलय, अग्नि अशी अनेक मिसाइल्स आहेत, जी काही मिनिटात चीन-पाकिस्तानमधील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. मग, इतक्या लांब पल्ल्याची, हजोर किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज काय?. आपले दोन्ही मुख्य शत्रू आपल्या शेजारीच राहतात. तुम्हाला जरी असा प्रश्न पडत असला तरी अशी मिसाइल का बनवली जातात? त्यामागे काय कारणं आहेत? त्याची गरज का आहे? ते आपण समजून घेऊया. भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरु केला, तो मूळात चीन-पाकिस्तान पासून असलेला धोका लक्षात घेऊन. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका ही नेहमी शांतताप्रिय देशाची राहिली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?