AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा मोठा विजय, पाकिस्तान चीन सीमेवर 24 तास भारताची नजर, इस्त्रोने मध्यरात्रीच..

भारताला मोठे यश मिळाले. भारत आता 24 तास चीन आणि पाकिस्तान सीमेवर बारीक नजर ठेऊ शकणार आहे. उण, वारा आण पाऊस कोणतेही हंगाम असले तरीही भारत सीमेवर लक्ष ठेऊ शकणार आहे. इस्रोने आपले पहिले इमेजिंग उपग्रह EOS-05 प्रक्षेपित केले.

भारताचा मोठा विजय, पाकिस्तान चीन सीमेवर 24 तास भारताची नजर, इस्त्रोने मध्यरात्रीच..
India launched GSLV F1
| Updated on: Sep 04, 2026 | 7:27 AM
Share

आता भारत चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर 24 तास बारीक लक्ष ठेऊ शकणार आहे. पाऊस, वारा कोणतेही तूफान आले तरीही भारताला कोणीच रोखू शकत नाही. भारताला मोठे यश मिळाले. भारताने अंतराळातून आपल्या सीमेवर पाळत ठेवण्यासाठी नव्या युगाची सुरूवात केली. इस्रोने (ISRO) आपले पहिले इमेजिंग उपग्रह EOS-05 प्रक्षेपित पहाटेच केले. हा भारताचा मोठा विजय असणार आहे. हा उपग्रह देशातील विविध भागांवर सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तान आणि चीन यासारख्या देशांच्या सीमेवर अंतराळातून नजर ठेवेल. हे एक भारतासाठी महत्वाचे क्षेत्र म्हणावे लागेल. ज्यामुळे भारताची सुरक्षा अधिक मजबूत होईल, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारिक नजर ठेऊ शकणार आहे. नवीन EOS-05 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखे तो नजर ठेवेल.

हा भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. भारत आपल्या सीमेंवर अंतराळातून लक्ष ठेऊ शकणार आहे. माहितीनुसार, GSLV-F17 हे रॉकेट 4 सप्टेंबर रोजी रात्री श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले. GSLV रॉकेटची ही 19 वी मोहीम असेल. जानेवारीमधील PSLV-C62\EOS-N1 मिशननंतर इस्त्रोनो कोणतेही रॉकेट लॉन्च केले नव्हते.

जीएसएलवी-एफ17\ईओएस-05 मिशन 27 तास बुधवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू झाले. 51.7 मीटर लांब रॉकेट 4 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी चेन्नई 135 किलोमीटर दूर धवन केंद्र दूरवरून लॉन्च करण्यात आले. भारताचे बहुतेक उपग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालतात. ते सतत पृथ्वीभोवती फिरत असतात. एखाद्या विशिष्ट भागाचा फोटो काढल्यानंतर उपग्रह पुढे सरकतो.

काही दिवसांनी त्याच ठिकाणाचे पुन्हा फोटो पाठवले जातात. पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर उंचीवर स्थापित केला जाईल. या उंचीवर असताना हा उपग्रह पृथ्वीसोबत संपर्क ठेऊन प्रदक्षिता घालेल. भारत आणि आसपासचा परिसर सतत त्याच्या कॅमेऱ्यांच्या नजरेत राहील. तो परिसरावर बारीक लक्ष ठेऊन असेल. ज्यामुळे सीमेवरील प्रत्येक हालचालीवर बारीक नजर राहण्यास मदत होईल. हा भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी