AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा सागरी क्षेत्रात क्रांतीकारक अध्याय, मागच्या 11 वर्षात मोठे बदल : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे इंडिया मेरीटाईम वीक 2025 कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी झालेल्या विशेष बैठकीत डीपी वर्ल्ड आणि एपीएमसह निवडक जागतिक कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या गौरवशाली सागरी वारशाबद्दल गौरवोद्गार काढले.

भारताचा सागरी क्षेत्रात क्रांतीकारक अध्याय, मागच्या 11 वर्षात मोठे बदल : पंतप्रधान मोदी
भारताचा सागरी क्षेत्रात क्रांतीकारक अध्याय, मागच्या 11 वर्षात मोठे बदल : पंतप्रधान मोदीImage Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Oct 30, 2025 | 6:40 PM
Share

इंडिया मेरिटाईम वीक 2025 कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतीय शिपिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. त्यांनी मुंबईत डीपी वर्ल्ड आणि एपीएमसह निवडक जागतिक कंपन्यांच्या सीईओंची भेट देखील घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लिंक्डइनवरील लेखात काही प्रमुख तथ्ये अधोरेखित केली आहेत. भारताची बंदर क्षमता 1400 एमएमटीपीए वरून2762 एमएमटीपीए झाली आहे. तसेच कार्गो हाताळणी 972 एमएमटी वरून 1594 एमएमटी झाली आहे. यात 2024-25 आर्थिक वर्षात 855 एमएमटीचा समावेश आहे. यावेळी त्यांनी भारताच्या गौरवशाली सागरी वारशाचा उल्लेख केला. जहाजबांधणी आणि किनारी व्यापारासाठीचं महत्त्व सांगितलं. “बंदर-नेतृत्व विकासाच्या भारताच्या प्रयत्नात काल अनेक सीईओंनी व्यक्त केलेला आशावाद पाहून मला खूप आनंद झाला.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, “काल, मी इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा भाग म्हणून आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की, मुंबईचा भारताच्या सागरी क्षेत्राशी खोलवर संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे त्याचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि आज, येथे एक गतिमान बंदर पायाभूत सुविधा आहे आणि ते आपल्या देशासाठी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. माझ्या संवादादरम्यान, मी काही आघाडीच्या सीईओंना भेटलो आणि या क्षेत्रातील प्रमुख भागधारकांशी संवाद साधला. माझ्या संवादादरम्यान, बंदर-नेतृत्व विकासाच्या भारताच्या क्षमतेबद्दल व्यक्त केलेल्या आशावादाने मला आनंद झाला.”

पंतप्रधान मोदी पुढे लिहिलं की, “भारताच्या गौरवशाली सागरी वारशाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आपण नेहमीच जहाजबांधणी आणि किनारी व्यापारासाठी ओळखले जातो. आपली भूमी चोल आणि मराठ्यांची होती, ज्यांचे नौदल पराक्रम, व्यावसायिक प्रभाव आणि सामरिक प्रतिभा देशाच्या प्रगती आणि शक्तीचे साधन बनले. त्यांच्या दूरदृष्टीने आपल्याला दाखवले की महासागर संधींचा पूल कसा बनू शकतात.”

पंतप्रधान मोदी १

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिलं की, “एक दशकापूर्वी, जेव्हा आम्ही सत्ता हाती घेतली, तेव्हा देशाचे सागरी क्षेत्र कालबाह्य कायदे आणि मर्यादित क्षमतांनी त्रस्त होते. हे आम्हाला अस्वीकार्य होते आणि पायाभूत सुविधा, सुधारणा आणि सार्वजनिक सहभागावर लक्ष केंद्रित करून गेल्या 11 वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. आज, हे क्षेत्र आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक विश्वास आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनले आहे.”

जगातील प्रशिक्षित खलाशांच्या शीर्ष तीन पुरवठादारांपैकी एक

पंतप्रधान मोदी म्हणाले, “इतकेच नाही. आमचे कुशल खलाशी प्रत्येक जहाज आणि बंदराच्या केंद्रस्थानी आहेत. देशातील खलाशी कामगारांची संख्या 1,25,000 वरून 3,00,000 पेक्षा जास्त झाली आहे. आता जागतिक खलाशी कामगारांच्या जवळपास 12% आहे. भारत आज जगातील प्रशिक्षित खलाशांच्या शीर्ष तीन पुरवठादारांपैकी एक आहे.”

Follow Us
ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार