AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir Election : काश्मीरमधल्या शंकराचार्य पर्वतावरुन घमासान, नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करणार का?

Kashmir Election : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकाआधी इथे जोरदार राजकारण सुरु झालं आहे. भाजपा नेत्या स्मृति ईरानी यांनी नॅशनल कॉन्फ्रेंसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरुन काँग्रेसला सवाल केला आहे. शंकराचार्य पर्वताच्या नावावरुन घमासान सुरु आहे. श्रीनगरमध्ये हा पर्वत आहे. या टेकडीवर शंकराचार्य मंदिर आहे.

Kashmir Election : काश्मीरमधल्या शंकराचार्य पर्वतावरुन घमासान, नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करणार का?
shankaracharya hill in srinagar
| Updated on: Aug 24, 2024 | 3:06 PM
Share

जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 90 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फ्रेंस आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला शंकराचार्य पर्वताच्या मुद्यावरुन घेरलं आहे. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसला शंकराचार्य पर्वताच नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करायच आहे का? असा प्रश्न विचारला. शंकराचार्य पर्वताच नाव कसं पडलं? त्या बद्दल जाणून घेऊया. रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कॉन्फ्रेंसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शंकराचार्य पर्वताच नाव बदलून तख्त ए सुलेमान करणार असल्याच म्हटलं आहे. श्रीनगरमध्ये हा पर्वत आहे. या टेकडीवर शंकराचार्य मंदिर आहे. शंकराचार्य मंदिर भगवान शिव शंकरांना समर्पित आहे. काश्मीर खोऱ्यातील हे सर्वात जुनं मंदिर आहे.

शंकराचार्य पर्वताबद्दल एक प्राचीन इतिहासकाराने सांगितलं की, या पर्वताला आधी जीतलार्क किंवा जेठा लारक म्हटलं जायचं. त्यानंतर या पर्वताच नाव बदलून गोपादारी पर्वत झालं. ‘राजतरंगिणी’ नावाच्या संस्कृत ग्रंथात कल्हण यांनी लिहिलय की, राजा गोपादित्यने आर्यदेशातून (आर्य भूमी) आलेल्या ब्राह्मणांना पर्वताच्या खाली जमीन दिली. राजा गोपादित्यनी 371 ईसा पूर्वच्या आसपास ज्येष्ठेश्वर मंदिराच्या रूपात पर्वतावर मंदिर बनवलं होतं. त्यामुळेच या पर्वताला आधी जेठा लारक म्हटलं जायचं.

इतिहास काय सांगतो?

जम्मू कश्मीर टूरिज्म डेवलपमेंट कार्पोरेशन (jktdc) नुसार, शंकराचार्य पर्वतावर बनवलेल हे मंदिर मौर्य राजवंशचे सम्राट अशोक यांच्या मुलाने बनवलं होतं. राजतरंगीनी ग्रंथानुसार, गोनंदिया राजवंशचे राजा अशोकचा पुत्र जलोकाने हे मंदिर बनवलं होतं.

शंकराचार्य या मंदिरात थांबले होते

असं म्हणतात की, 8व्या शताब्दीच्या ईस्वीमध्ये भारतीय वैदिक विद्वान आणि उपदेशक आदि शंकराचार्य यांनी या भागाचा दौरा केला होता. jktdc च्या रिपोर्टनुसार, महान दार्शनिक शंकराचार्य जेव्हा सनातन धर्म पुनर्जीवित करण्यासाठी काश्मीरला गेलेले. त्यावेळी डोंगरावर बांधलेल्या या मंदिरात थांबले होते. हे, तेच स्थान आहे, जिथे आदी शंकराचार्यांनी ज्ञान प्राप्त केलं होतं. एका आंकड्यानुसार हे मंदिर श्रीनगर शहरापासून 1100 फुट उंचीवर आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळपास 240 शिड्या चढाव्या लागतात.

तख्त ए सुलेमान नाव कुठून आलं?

सुलेमानच्या नावाबद्दल लोकांची अशी मान्यता आहे की, इस्लामच्या आगमनाआधी या पर्वतावर सुलेमान (ज्या सोलोमन आणि सँडीमॅनही म्हटलं जातं) नावाच्या व्यक्तीने विजय मिळवला होता. सुलेमान आपले अनुयायांसोबत तिथे आला होता. तेव्हापासून या जागेच नाव तख्त-ए-सुलेमान, पर्वताला कोह-ए सुलेमान आणि काश्मीरच नाव बाग ए सुलेमान पडलं.

मुगलांशी काय संबंध?

शंकराचार्य मंदिर पुरातत्व स्मारक, स्थळ आणि अवशेष अधिनियम, 1958 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील संरक्षित स्मारक है. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे (ASI) देखभालीची जबाबदारी आहे. 2013 मध्ये श्रीनगरमध्ये एक मोठ विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी आरोप झालेला की, ASI ने शंकराचार्य हिलच नाव बदलून ‘तख्त-ए-सुलेमान’ केलं. मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराच्या नव्या पट्टिकेवर लिहिलेलं की, मुगल बागशाह शाहजहांने 1644 ई. मध्ये शंकराचार्य मंदिरच छप्पर बनवलं. मंदिराच्या निर्माणापासून आतापर्यंत अनेकवेळा दुरुस्ती झाली आहे. ललितादित्यच्या शासनकाळात आणि नंतर भूकंपात मंदिर क्षतिग्रस्त झाल्यानंतर जैन-उल-आबिदीन यांनी दुरुस्ती केली.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.