AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील या राज्याची १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, देशाचे पहिले राज्य ठरले

देशात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या आधी ऑस्टेलियाने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.

देशातील या राज्याची १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, देशाचे पहिले राज्य ठरले
Ban on children's use of social media
| Updated on: Mar 06, 2026 | 4:20 PM
Share

आपले शेजारील राज्य कर्नाटक जेथे टेक्नॉलॉजीचे हब बंगलुरु आहे. त्या राज्याने १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी असे सांगितले की असा निर्णय घेणारे ते भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. ते म्हणाले की मुलांवरील मोबाईलचा वाढता वापर दुष्परिणाम रोखण्यासाठी १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांवर सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. टॉयलेट बांधण्यासाठी ७५ कोटी आणि शाळांचे फर्निचर खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी सांगितले की राज्यात १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच शाळा आणि कॉलेज आणि विद्यापीठात ड्रग्सचा वापराविषयी कठोर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करताना त्यांनी आश्वस्त केले की शाळा आणि कॉलेजातील रिक्त शिक्षकांच्या १५ हजार पदांना पुढच्या आर्थिक वर्षात भरले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली सरकारी प्राथमिक, हायस्कुल आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजात नवीन रुम्स बांधणे, दुरुस्ती करण्याच्या कामासाठी ५६५ कोटी रुपये, टॉयलेट बांधण्यासाठी ७५ कोटी रुपये आणि शाळांचे फर्निचर खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मुलांवर होणारा वाईट परिणाम रोखणे

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी राज्याचे २०२६-२७ चे बजेट सादर केले. त्यावेळी त्यांनी कर्नाटक सरकार १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करण्याची योजना आणत असल्याची घोषणा केली.

मोबाईलचा वाढता वापराने त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी १६ वर्षांखालील मुलाच्या सोशल मीडिया वापरावर बंदी लादण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की या बंदीचा हेतू मोबाईल फोनचा वाढता वापराने मुलांवर होणारा वाईट परिणाम रोखणे महत्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की IISC अंतर्गत AI आणि टेक पार्क, ISRO आणि कीओनिक्स सोबत मिळून बंगलुर रोबोटिक्स आणि AI इनोव्हेशन झोन नावाचा रोबोटिक्स आणि एआय कँपल बनवला जाणार आहे.

Follow Us
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस.
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?.