AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अजूनही घटनास्थळी ठाण मांडून, मात्र यापूर्वीचे रेल्वेमंत्री

मोदी सरकारच्या काळात यापूर्वीच्या सरकारपेक्षा कमी अपघात झाल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केला आहे. पाहा मोदी सरकारने अपघातानंतर नेमका काय दावा केला आहे पाहा.

ओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अजूनही घटनास्थळी ठाण मांडून, मात्र यापूर्वीचे रेल्वेमंत्री
Jaywant Patil
Jaywant Patil | Updated on: Jun 04, 2023 | 3:33 PM
Share

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघातानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी जी टीका सुरु केली आहे, त्या टीकेला मोदी सरकारने मागील रेल्वे मंत्र्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळेसचे रेल्वेमंत्री फक्त फोटो काढण्यासाठी पुढे होते, मात्र अपघातानंतर आताचे रेल्वे मंत्री घटनास्थळी अजूनही ठाण मांडून आहेत. मोदी सरकारच्या काळात यापूर्वीच्या सरकारपेक्षा कमी अपघात झाल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केला आहे. पाहा मोदी सरकारने अपघातानंतर नेमका काय दावा केला आहे पाहा.

1. यापूर्वीचे रेल्वेमंत्री फक्त फोटोपुरता मर्यादीत, आता घटनास्थळी ठाण मांडून

पूर्वी आपण पाहिले की रेल्वे मंत्र्यांच्या कृती अपघाताच्या वेळी फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित होत्या. ममता बॅनर्जींसारख्या लोकांनी तेव्हा राजकारणही केले. येथे आमच्याकडे एक रेल्वे मंत्री आहेत, जे गेल्या 30 तासांपासून घटनास्थळी आहेत, आणि बचाव आणि इतर प्रयत्नांमध्ये अथकपणे सहभागी आहेत.

2. हा सरकारी दृष्टीकोन बदलला हा अपघात भयंकर असला तरी, भूतकाळातील सायलो पध्दतीच्या विपरीत सर्व एजन्सी एकत्रितपणे कशा प्रकारे काम करत आहेत, हे एक पूर्णपणे वेगळं चित्र आहे. रेल्वे, एमएचए, एनडीआरएफचे अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. आरोग्य मंत्रीही घटनास्थळी आहेत आणि नुकसान कमी करण्यासाठी चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सर्व सुविधांची खात्री केली जात आहे.

3. विरोधकांचा प्रचार विरुद्ध सरकारची पूर्ण पारदर्शकता विरोधक काल अपघात आणि कवचच्या कारणांचा अपप्रचार करण्यात गुंतले असताना सरकार मात्र कृतीशील आणि पारदर्शक आहे. सरकारने केवळ अपघाताची संपूर्ण माहितीच दिली नाही, तर पारदर्शकपणे मृतांचा आकडाही शेअर केला आहे.

Follow Us
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक