AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM पिक विमा योजनेची व्याप्ती वाढली, आता या नुकसानाचीही भरपाई मिळणार

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्तीत वाढ केली आहे. यात आता दोन आणखी घटकांचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

PM पिक विमा योजनेची व्याप्ती वाढली, आता या नुकसानाचीही भरपाई मिळणार
| Updated on: Nov 23, 2025 | 7:10 PM
Share

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची (PMFBY) व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरु केली होती. आता यात दोन आणखी नुकसानाची भरपाई मिळणार आहे. त्यात जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर दिली आहे.. त्यांना शेतकऱ्यांना याबद्दल खुशखबरी सांगताना सांगितले की नैसर्गिक संकटाने होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ही पिक विमा योजना तयार केली होती. परंतू दोन प्रकारचे नुकसान कव्हर आतापर्यंत यात मिळत नव्हते.ज्याची मागणी शेतकरी बऱ्याच काळापासून करत होते.

शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की शेतकऱ्याची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. शेतकरी जंगली जनावराच्या शेतातील नुकसान केल्याने आणि पुरजन्य परिस्थिती अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यांचा पिक विम्यात समावेश नव्हता. नव्या व्यवस्थेत दोन्ही कॅटगरींना जोडून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. ते म्हणाले की जर जंगली जनावरांना शेतीचे नुकसान केले. तर आता भरपाई मिळणार आहे. तसेच अतिवृष्टीने शेतात पाणी भरल्याने पिक वाया गेले तरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

PM च्या मंजूरीनंतर नवे बदल लागू केले

केंद्रीय मंत्र्यांनी एक्सवर माहिती देताना सांगितले की पंतप्रधानांचे या निर्णयाबद्दल आपण शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानत आहोत. हे नवीन बदल शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशीरकरता पिक विम्यासाठी अर्ज भरावा. कारण ही योजना आता अधिक व्यापक आणि समावेशी सुरक्षा प्रदान करणार आहे.

शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा होणार ?

हा निर्णय खास करु त्या क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा देणार आहे. जेथे दरवर्षी जंगली जनावरांचा धोका असतो. वा जेथे मान्सून दरम्यान पाणी साचल्याने पिके खराब होतात.

काय आहे पंतप्रधान पिक विमा योजना ?

पंतप्रधान पिक विमा योजनेचा (PMFBY)द्देश्य शेतकऱ्यांना किफायती दरात पिक विमा उपलब्ध करणे हा आहे. या योजनेंतर्गत पेरणीच्या पहिल्या फेरीपासून कापणीपर्यंत पिकांना गैरप्रतिबंधित नैसर्गिक जोखीमेला सुरक्षा दिली जाते. याचा हेतू कृषी उत्पादनांना सुरक्षित ठेवणे आणि शेतकऱ्यांना व्यापक जोखीम कव्हरेज प्रदान करतो.

येथे पाहा पोस्ट – 

 

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत