AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टँकर-बसचा भीषण अपघात; 12 ठार

बाडमेर - जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

टँकर-बसचा भीषण अपघात; 12 ठार
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 2:54 PM
Share

बाडमेर – बाडमेर – जोधपूर हायवेवर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव टँकर बसला समोरून धडकले, या अपघातानंतर बसला आग लागली. आगीमध्ये 12 लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बसमध्ये 25 लोक होते. राँगसाईडने येत असलेले भरधाव टॅंकर बसला समोरून धडकले. या अपघातानंतर बसला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. यातील 13 प्रवाशांना वाचवण्यात यश आले तर 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती 

दरम्यान जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चितांजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

संबंधित बातम्या

कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा; पाकिस्तानची भारताला विनंती

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; 36 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.