AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना डाएट, ना जिम..; फक्त 45 दिवसांत ‘जेठालाल’ने कसं घटवलं 16 किलो वजन?

अभिनेते दिलीप जोशी यांनी चित्रपटातील एका भूमिकेसाठी वजन घटवलं होतं. त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले होते. डाएट किंवा जिम रुटीनशिवाय त्यांनी हे शक्य करून दाखवलं होतं. त्यासाठी त्यांनी एक गोष्ट सातत्याने केली होती.

| Updated on: Jul 14, 2025 | 3:47 PM
Share
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. दिलीप जोशी यांनी फक्त 45 दिवसांत 16 किलो वजन कमी केलं होतं. तेसुद्धा कोणतंही कडक डाएट किंवा कठीण जिम रुटीन न पाळता त्यांनी हे शक्य करून दाखवलं होतं.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. दिलीप जोशी यांनी फक्त 45 दिवसांत 16 किलो वजन कमी केलं होतं. तेसुद्धा कोणतंही कडक डाएट किंवा कठीण जिम रुटीन न पाळता त्यांनी हे शक्य करून दाखवलं होतं.

1 / 5
चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करायचं होतं. त्यासाठी ते दररोज 45 मिनिटं धावायचे. 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ते काम संपल्यानंर जवळच्या स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायला जायचे. त्यानंतर तिथून ते मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलपर्यंत धावत जायचे. पावसातही त्यांनी धावण्याचं हे रुटीन थांबवलं नव्हतं.

चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करायचं होतं. त्यासाठी ते दररोज 45 मिनिटं धावायचे. 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ते काम संपल्यानंर जवळच्या स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायला जायचे. त्यानंतर तिथून ते मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलपर्यंत धावत जायचे. पावसातही त्यांनी धावण्याचं हे रुटीन थांबवलं नव्हतं.

2 / 5
ओबेरॉय हॉटेलपासून ते धावत परत यायचे. अशाप्रकारे ते दररोज 45 मिनिटं जॉगिंग करायचे आणि हा त्यांच्या रुटीनचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला होता. जवळपास दीड महिना हे रुटीन पाळल्यानंतर त्यांनी 16 किलो वजन कमी केलं होतं. त्याचप्रमाणे यादरम्यान त्यांनी जलेबी आणि फाफडासारखे पदार्थ खाणं टाळलं होतं.

ओबेरॉय हॉटेलपासून ते धावत परत यायचे. अशाप्रकारे ते दररोज 45 मिनिटं जॉगिंग करायचे आणि हा त्यांच्या रुटीनचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला होता. जवळपास दीड महिना हे रुटीन पाळल्यानंतर त्यांनी 16 किलो वजन कमी केलं होतं. त्याचप्रमाणे यादरम्यान त्यांनी जलेबी आणि फाफडासारखे पदार्थ खाणं टाळलं होतं.

3 / 5
कोणत्याही ट्रेन, विशेष डाएट आणि सप्लीमेंट्सशिवाय त्यांनी हे वजन कमी केलं होतं. एखादी गोष्ट ठरवली आणि त्याप्रती समर्पण भावनेनं काम केलं की सर्व शक्य होतं, याचं उदाहरण त्यांनी चाहत्यांसमोर निर्माण केलं.

कोणत्याही ट्रेन, विशेष डाएट आणि सप्लीमेंट्सशिवाय त्यांनी हे वजन कमी केलं होतं. एखादी गोष्ट ठरवली आणि त्याप्रती समर्पण भावनेनं काम केलं की सर्व शक्य होतं, याचं उदाहरण त्यांनी चाहत्यांसमोर निर्माण केलं.

4 / 5
दिलीप जोशी हे गेल्या 17 वर्षांपासून 'तारक मेहता..' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या एक्झिटची चर्चा होती. परंतु त्यात काही तथ्य नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं होतं.

दिलीप जोशी हे गेल्या 17 वर्षांपासून 'तारक मेहता..' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या एक्झिटची चर्चा होती. परंतु त्यात काही तथ्य नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं होतं.

5 / 5
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.