T20 World Cup: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, गौतम गंभीरच्या पावलावर ठेवलं पाऊल
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताचा फलंदाजीचा डाव पत्त्यासारखा कोसळला. कर्णधार सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शर्माने नकोसा विक्रम रचला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
हॉट लुकने चर्चेत असणाऱ्या मोनालिसाचा नवीन लुक पाहून सर्वच थक्क
पुन्हा एकदा गिरिजा ओकचा नवीन साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहूनच...
सई ताम्हणकरचा नवीन लुकचा चर्चेत, फोटो पाहून...
12 फेलमधील ही अभिनेत्री सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
सूर्यनमस्कार केल्याने शरीराला काय फायदे होतात ?
वजन कमी करण्याचे 10 सोपे उपाय कोणते, वाचा..
