AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babasehb Ambedkar : 8 वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षातच पूर्ण; आंबेडकरांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीतही नसतील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचे प्रणेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. रिझर्व्ह बँकेचा पाया त्यांनीच घातला. भांक्रा नांगल धरण असो की विमानतळं ही आंबेडकरांचीच देण आहेत. मात्र, बाबासाहेबांच्या या विकासाच्या गोष्टी अनेकांना माहीत नाही. महिलांच्या समाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग केला. त्या काळात असा निर्णय घेण्याचं धाडस फक्त आंबेडकरच करू शकले. त्यांच्या 133 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा.

| Updated on: Apr 14, 2024 | 11:03 AM
Share
बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू पूर्वी महाराष्ट्रात होते. आता तो मध्यप्रदेशचा भाग आहे. आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं.

बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू पूर्वी महाराष्ट्रात होते. आता तो मध्यप्रदेशचा भाग आहे. आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं.

1 / 7
बाबासाहेब 64 विषयांचे मास्टर होते. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांच्याकडे एकूण 32 डिग्री होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यासही केला होता.

बाबासाहेब 64 विषयांचे मास्टर होते. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांच्याकडे एकूण 32 डिग्री होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यासही केला होता.

2 / 7
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

3 / 7
बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहे. शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच  लिहिली गेली आहेत.

बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहे. शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच लिहिली गेली आहेत.

4 / 7
1950 मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत पुतळा आहे.

1950 मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत पुतळा आहे.

5 / 7
जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती. तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय आंबेडकरांचं आहे.

जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती. तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय आंबेडकरांचं आहे.

6 / 7
'वेटिंग फॉर व्हिजा' हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र, कायदा आणि भाषा आदी विषयात बाबासाहेब पारंगत होते

'वेटिंग फॉर व्हिजा' हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र, कायदा आणि भाषा आदी विषयात बाबासाहेब पारंगत होते

7 / 7
Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.