AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 व्या वर्षी आई बनायचं नाही म्हणून अभिनेत्रीने सोडली ‘अनुपमा’ मालिका

‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली एका शांत स्वभावाच्या, समजुतदार गृहिणीची भूमिका साकारतेय. कोरोना काळात ही मालिका सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र आता स्टार प्लस वाहिनीवरील दुसऱ्या मालिकांकडून ‘अनुपमा’ला तगडी टक्कर मिळतेय.

| Updated on: Dec 13, 2023 | 9:22 AM
Share
'अनुपमा' या टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेच्या कथेत बरेच नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या मालिकेत अनुपमाची मुलगी पाखीची भूमिका साकारून अभिनेत्री मुस्कान बामणेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती या मालिकेतून गायब आहे.

'अनुपमा' या टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेच्या कथेत बरेच नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या मालिकेत अनुपमाची मुलगी पाखीची भूमिका साकारून अभिनेत्री मुस्कान बामणेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती या मालिकेतून गायब आहे.

1 / 5
पाखी पुन्हा मालिकेत परतणार असल्याचा विश्वास जरी चाहत्यांना असला तरी आता तिच्या भूमिकेविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुस्कानने 'अनुपमा' या मालिकेला रामराम केला आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.

पाखी पुन्हा मालिकेत परतणार असल्याचा विश्वास जरी चाहत्यांना असला तरी आता तिच्या भूमिकेविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुस्कानने 'अनुपमा' या मालिकेला रामराम केला आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.

2 / 5
'टेलीचक्कर'ने दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानला मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये आईची भूमिका साकारायची आहे. मुस्कान 24 वर्षांची असून करिअरच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची भूमिका साकारण्यास तिचा स्पष्ट नकार आहे.

'टेलीचक्कर'ने दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानला मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये आईची भूमिका साकारायची आहे. मुस्कान 24 वर्षांची असून करिअरच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची भूमिका साकारण्यास तिचा स्पष्ट नकार आहे.

3 / 5
गेल्या काही दिवसांपासून तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेतून ब्रेक घेऊन ती एका वेब सीरिजसाठी शूटिंग करत असल्याचं समजतंय. मुस्कानला 'अनुपमा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेच्या सुरुवातीपासून ती यात पाखीची भूमिका साकारतेय.

गेल्या काही दिवसांपासून तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेतून ब्रेक घेऊन ती एका वेब सीरिजसाठी शूटिंग करत असल्याचं समजतंय. मुस्कानला 'अनुपमा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेच्या सुरुवातीपासून ती यात पाखीची भूमिका साकारतेय.

4 / 5
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या टीआरपीमध्ये सतत घट होताना दिसतेय. टीआरपीसाठी आता मालिकेत मोठा लीप येणार असल्याचंही कळतंय. या लीपनंतर मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलणार आहेत.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या टीआरपीमध्ये सतत घट होताना दिसतेय. टीआरपीसाठी आता मालिकेत मोठा लीप येणार असल्याचंही कळतंय. या लीपनंतर मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलणार आहेत.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.