AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chankaya Niti | निरोगी आयुष्यासाठी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन नक्की करा

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

| Updated on: Mar 31, 2022 | 8:02 AM
Share
 आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या.

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या.

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। या श्लोकामधून आचार्य चाणक्यांनी उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावे हे सांगितले आहे.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। या श्लोकामधून आचार्य चाणक्यांनी उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावे हे सांगितले आहे.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

3 / 5
आज काल उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे असे सांगितले आहे.

आज काल उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे असे सांगितले आहे.

4 / 5
चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

5 / 5
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.