AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chankaya Niti | निरोगी आयुष्यासाठी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन नक्की करा

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 31, 2022 | 8:02 AM
Share
 आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या.

आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणत्याही समस्येशी लढू शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चांगले आरोग्य आपल्या आहारावर बरेच अवलंबून असते. चाणक्य नीतीनुसार निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे हे जाणून घ्या.

1 / 5
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। या श्लोकामधून आचार्य चाणक्यांनी उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावे हे सांगितले आहे.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। या श्लोकामधून आचार्य चाणक्यांनी उत्तम आरोग्यासाठी आपण काय करावे हे सांगितले आहे.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते अन्न न पचल्यावर प्यालेले पाणी औषधासारखे आहे. जेवण केल्यानंतर 1 ते 2 तास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चाणक्य म्हणतात की जेवणादरम्यान थोडे पाणी पिणे अमृतासारखे आहे. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे.

3 / 5
आज काल उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे असे सांगितले आहे.

आज काल उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो. त्यासाठी आचार्य चाणक्यांनी कच्च्या धान्यापेक्षा धान्याचं पीठ अधिक फायदेशीर आहे. धान्याच्या पीठापेक्षा दूध अधिक फायदेशीर आहे. मांस दुधापेक्षा 10 पट अधिक पौष्टिक आहे आणि तूप त्यापेक्षा 10 पट अधिक फायदेशीर आहे असे सांगितले आहे.

4 / 5
चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

चाणक्य यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा मालिश केली पाहिजे. यामुळे रोम छिद्र उघडतात आणि आतली घाण बाहेर येते. मालिश केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

5 / 5
Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा