AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी कोणत्या 2 वेळा सर्वोत्तम, लक्ष्मी प्राप्तीसाठी आजच करा बदल

तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात शुभ वेळ कोणती आणि दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा सविस्तर शास्त्रोक्त माहिती.

| Updated on: May 05, 2026 | 3:09 PM
Share
हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.

हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.

1 / 8
मात्र, हा दिवा लावताना वेळेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करु शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून दोन वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.

मात्र, हा दिवा लावताना वेळेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करु शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून दोन वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.

2 / 8
सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ४ ते ५.३० या ब्रह्म मुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरात आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.

सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ४ ते ५.३० या ब्रह्म मुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरात आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.

3 / 8
तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्हीसांजेला जेव्हा गाई गोठ्यात परततात, तेव्हा तुळशी जवळ दिवा लावावा, यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्हीसांजेला जेव्हा गाई गोठ्यात परततात, तेव्हा तुळशी जवळ दिवा लावावा, यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

4 / 8
अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा ९ वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये.

अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा ९ वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये.

5 / 8
शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते.

शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते.

6 / 8
जर जागा कमी असेल, तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

जर जागा कमी असेल, तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

7 / 8
धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

8 / 8
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी