AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी कोणत्या 2 वेळा सर्वोत्तम, लक्ष्मी प्राप्तीसाठी आजच करा बदल

तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात शुभ वेळ कोणती आणि दिवा लावताना कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा सविस्तर शास्त्रोक्त माहिती.

| Updated on: May 05, 2026 | 3:09 PM
Share
हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.

हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.

1 / 8
मात्र, हा दिवा लावताना वेळेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करु शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून दोन वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.

मात्र, हा दिवा लावताना वेळेचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करु शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून दोन वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.

2 / 8
सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ४ ते ५.३० या ब्रह्म मुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरात आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.

सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ४ ते ५.३० या ब्रह्म मुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरात आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते.

3 / 8
तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्हीसांजेला जेव्हा गाई गोठ्यात परततात, तेव्हा तुळशी जवळ दिवा लावावा, यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्हीसांजेला जेव्हा गाई गोठ्यात परततात, तेव्हा तुळशी जवळ दिवा लावावा, यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी मान्यता आहे.

4 / 8
अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा ९ वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये.

अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा ९ वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की, या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये.

5 / 8
शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते.

शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते.

6 / 8
जर जागा कमी असेल, तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

जर जागा कमी असेल, तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्याचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

7 / 8
धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो. त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

8 / 8
Follow Us
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज...
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज....
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क.
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी.....