AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंडला फसवलं, बिझनेसमनशी लग्न केलं! आता पतीपासून राहते वेगळी? अभिनेत्री असं जगतेय आयुष्य

सलमान खानचा सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच येत आहे. याआधीही या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता. टीव्हीप्रमाणेच बिग बॉस ओटीटीचेही तीन सीझन झाले आहेत. आज आपण अशा एका बिग बॉस विजेत्याबद्दल बोलणार आहोत, जिने आपल्या बॉयफ्रेंडला फसवलं होतं. त्यानंतर तिने एका बिझनेसमनशी लग्न केलं. आता ती कशा परिस्थितीत आयुष्य जगत आहे, जाणून घ्या...

| Updated on: Jul 23, 2025 | 11:02 AM
Share
अभिनेत्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या लव्ह लाईफची चर्चा जास्त होते. मग तो टीव्ही असो वा बॉलिवूड... असे अनेक जोडपे होते, ज्यांनी आपल्या जोडीदारासोबत मिळून घर घेतलं होतं. पण लग्नापूर्वीच त्यांचं नातं तुटलं. आज आम्ही तुम्हाला अशा एका बिग बॉस विजेत्याबद्दल सांगणार आहोत, जी चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण आता प्रत्येक गोष्टीसाठी तिला ट्रोल केलं जातं. कारण आहे तिचा एक्स बॉयफ्रेंड, ज्याला या अभिनेत्रीने फसवलं होतं.

अभिनेत्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या लव्ह लाईफची चर्चा जास्त होते. मग तो टीव्ही असो वा बॉलिवूड... असे अनेक जोडपे होते, ज्यांनी आपल्या जोडीदारासोबत मिळून घर घेतलं होतं. पण लग्नापूर्वीच त्यांचं नातं तुटलं. आज आम्ही तुम्हाला अशा एका बिग बॉस विजेत्याबद्दल सांगणार आहोत, जी चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण आता प्रत्येक गोष्टीसाठी तिला ट्रोल केलं जातं. कारण आहे तिचा एक्स बॉयफ्रेंड, ज्याला या अभिनेत्रीने फसवलं होतं.

1 / 7
ही अभिनेत्री अनेक वर्षं आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. एकत्र फिरणं, घर घेणं, अगदी चित्रपटातही एकत्र काम केलं. बिग बॉसची विजेती असलेल्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला फसवल्याचं नंतर कबूल केलं. त्यानंतर तिने एका बिझनेसमनशी लग्न केलं. आता चर्चा आहे की, ती आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. याबद्दलची संपूर्ण सत्यता काय आहे, जाणून घ्या.

ही अभिनेत्री अनेक वर्षं आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. एकत्र फिरणं, घर घेणं, अगदी चित्रपटातही एकत्र काम केलं. बिग बॉसची विजेती असलेल्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला फसवल्याचं नंतर कबूल केलं. त्यानंतर तिने एका बिझनेसमनशी लग्न केलं. आता चर्चा आहे की, ती आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. याबद्दलची संपूर्ण सत्यता काय आहे, जाणून घ्या.

2 / 7
होय, ही दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस ओटीटी 1 ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. ती वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिला चांगलंच सुनावलं. तिने ज्या बिझनेसमनशी लग्न केलं, त्याचं नाव आहे अपूर्व पडगावकर. दोघेही एकत्र अनेक मुलाखतींमध्ये दिसले आहेत.

होय, ही दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस ओटीटी 1 ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. ती वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण नंतर तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिला चांगलंच सुनावलं. तिने ज्या बिझनेसमनशी लग्न केलं, त्याचं नाव आहे अपूर्व पडगावकर. दोघेही एकत्र अनेक मुलाखतींमध्ये दिसले आहेत.

3 / 7
दिव्या अग्रवालने अपूर्व पडगांवकरसोबतच्या आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे. त्या वेळी ती वरुणसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकताच तिने सांगितलं की, तिचा पती सुरुवातीला या लग्नासाठी तयार नव्हता. आजही तो लग्नाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही. पण आम्ही एकत्र सुखी आहोत. मात्र, यानंतर ती पतीपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या आहेत. पण याबाबत अभिनेत्रीने काहीही सांगितलं नाही.

दिव्या अग्रवालने अपूर्व पडगांवकरसोबतच्या आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे. त्या वेळी ती वरुणसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकताच तिने सांगितलं की, तिचा पती सुरुवातीला या लग्नासाठी तयार नव्हता. आजही तो लग्नाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही. पण आम्ही एकत्र सुखी आहोत. मात्र, यानंतर ती पतीपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या आहेत. पण याबाबत अभिनेत्रीने काहीही सांगितलं नाही.

4 / 7
खरं तर, दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद दोघांनी एकमेकांच्या कुटुंबियांनाही भेटलं होतं. दोघं लग्नाचा विचारही करत होते, पण तेव्हाच अभिनेत्रीने नातं तोडलं. त्यानंतर तिने दुसरीकडे साखरपुडा आणि लवकरच लग्नही केलं. ती ओटीटीवर सातत्याने काम करत आहे. अखेरची ती ‘बॅडअस बेगम’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय प्रिन्स नरुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली

खरं तर, दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद दोघांनी एकमेकांच्या कुटुंबियांनाही भेटलं होतं. दोघं लग्नाचा विचारही करत होते, पण तेव्हाच अभिनेत्रीने नातं तोडलं. त्यानंतर तिने दुसरीकडे साखरपुडा आणि लवकरच लग्नही केलं. ती ओटीटीवर सातत्याने काम करत आहे. अखेरची ती ‘बॅडअस बेगम’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय प्रिन्स नरुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली

5 / 7
दिव्या अग्रवाल सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. तिला इंस्टाग्रामवर 28 लाख लोक फॉलो करतात. ती नेहमीच आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधते. पण वरुणसोबत ब्रेकअपनंतर तिच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे. आता चित्रपटांमध्येही तिला तितकं काम मिळत नाही.

दिव्या अग्रवाल सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. तिला इंस्टाग्रामवर 28 लाख लोक फॉलो करतात. ती नेहमीच आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधते. पण वरुणसोबत ब्रेकअपनंतर तिच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे. आता चित्रपटांमध्येही तिला तितकं काम मिळत नाही.

6 / 7
नुकतंच तिने सांगितलं की, तिला मूल नको आहे. सासरच्या मंडळींकडूनही याबाबत कोणताही दबाव नाही. तिने MTV स्प्लिट्सविला 10 ने सुरुवात केली होती. त्यानंतर ‘ऐस ऑफ स्पेस 1’ आणि बिग बॉस ओटीटी 1 ची विजेती ठरली. ‘रागिनी MMS: रिटर्न्स 2’ मधून तिने अभिनयाला सुरुवात केली होती.

नुकतंच तिने सांगितलं की, तिला मूल नको आहे. सासरच्या मंडळींकडूनही याबाबत कोणताही दबाव नाही. तिने MTV स्प्लिट्सविला 10 ने सुरुवात केली होती. त्यानंतर ‘ऐस ऑफ स्पेस 1’ आणि बिग बॉस ओटीटी 1 ची विजेती ठरली. ‘रागिनी MMS: रिटर्न्स 2’ मधून तिने अभिनयाला सुरुवात केली होती.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.