Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे? मग जाणून घ्या चाणक्य नीतीच्या 5 खास गोष्टी!

चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आले आहे की, आग डोक्यावर ठेवली तरी ती फक्त जाळण्याचेच काम करेल कारण ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुष्ट माणसाचा कितीही आदर केला तरी तो तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच देईल. आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात यश मिळवण्याचा मूळ मंत्र म्हणजेच शिस्त. शिस्तप्रिय व्यक्तीला वेळेचे महत्त्व असते.

| Updated on: Mar 27, 2022 | 8:44 AM
चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आले आहे की, आग डोक्यावर ठेवली तरी ती फक्त जाळण्याचेच काम करेल कारण ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुष्ट माणसाचा कितीही आदर केला तरी तो तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच देईल.

चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आले आहे की, आग डोक्यावर ठेवली तरी ती फक्त जाळण्याचेच काम करेल कारण ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुष्ट माणसाचा कितीही आदर केला तरी तो तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच देईल.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात यश मिळवण्याचा मूळ मंत्र म्हणजेच शिस्त. शिस्तप्रिय व्यक्तीला वेळेचे महत्त्व असते. तसेच एखादे काम वेळेत पूर्ण करण्याची क्षमता विकसित होते. यामुळेच आपली सर्व कामे वेळेमध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनात यश मिळवण्याचा मूळ मंत्र म्हणजेच शिस्त. शिस्तप्रिय व्यक्तीला वेळेचे महत्त्व असते. तसेच एखादे काम वेळेत पूर्ण करण्याची क्षमता विकसित होते. यामुळेच आपली सर्व कामे वेळेमध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

2 / 5
जिथे तुमचा आदर नाही, जिथे तुमची उपजीविका नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे ज्ञानाची चर्चा नाही अशा ठिकाणी क्षणभरही राहू नका. नेहमीच चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते.

जिथे तुमचा आदर नाही, जिथे तुमची उपजीविका नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे ज्ञानाची चर्चा नाही अशा ठिकाणी क्षणभरही राहू नका. नेहमीच चांगल्या आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते.

3 / 5
नशिबावर चालणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. असे लोक आळशी आणि निष्काळजी होतात. त्यानंतर त्यांचा वेळ वाया जात नाही. बऱ्याच लोकांना आपण बोलताना ऐकले असेल की, माझ्या नशीबामध्ये जे असेल ते मला मिळेलच...त्यामुळे मी आता प्रयत्न करणे सोडून दिले आहे. मात्र, नशीबावर सोडणाऱ्यांची प्रगती कधीही होत नाही.

नशिबावर चालणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. असे लोक आळशी आणि निष्काळजी होतात. त्यानंतर त्यांचा वेळ वाया जात नाही. बऱ्याच लोकांना आपण बोलताना ऐकले असेल की, माझ्या नशीबामध्ये जे असेल ते मला मिळेलच...त्यामुळे मी आता प्रयत्न करणे सोडून दिले आहे. मात्र, नशीबावर सोडणाऱ्यांची प्रगती कधीही होत नाही.

4 / 5
सूर्यप्रकाश, वारा वाहणे हे देखील एक सत्य आहे. सत्य सर्वांसाठी समान आहे आणि कधीही बदलत नाही. ज्याला या सत्याचे महत्त्व समजले, त्याचे आयुष्य संपले. बरेच लोक स्वप्नाच्या जगामध्ये जगत असतात. ते वस्तू स्थितीपासून लांब धावतात. मात्र, जे समोर असते तेच सत्य असते.

सूर्यप्रकाश, वारा वाहणे हे देखील एक सत्य आहे. सत्य सर्वांसाठी समान आहे आणि कधीही बदलत नाही. ज्याला या सत्याचे महत्त्व समजले, त्याचे आयुष्य संपले. बरेच लोक स्वप्नाच्या जगामध्ये जगत असतात. ते वस्तू स्थितीपासून लांब धावतात. मात्र, जे समोर असते तेच सत्य असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.