AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सुख म्हणजे नक्की ‘हेच’ असतं, असंच म्हणाल! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी अशाच 5 गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाचे जीवन आनंदी बनवण्यात मदत करतात.

| Updated on: Feb 23, 2022 | 11:07 AM
Share
 आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

1 / 5
चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या  कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

2 / 5
व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

3 / 5
जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

4 / 5
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

5 / 5
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.