AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सुख म्हणजे नक्की ‘हेच’ असतं, असंच म्हणाल! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी अशाच 5 गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाचे जीवन आनंदी बनवण्यात मदत करतात.

| Updated on: Feb 23, 2022 | 11:07 AM
Share
 आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

1 / 5
चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या  कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

2 / 5
व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

3 / 5
जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

4 / 5
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.