AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti :चाणक्य नीती ‘या’ सवयी तुरंत सोडण्याचे अनेक सकारात्मक फायदे

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

| Updated on: Apr 27, 2022 | 12:57 PM
Share
आचार्य चाणक्य नीतीमध्ये  मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा  उल्लेख केला आहे. यामध्ये  म्हटले आहे कि   माणसाने त्याला असलेल्या  काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम  होईल.

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

1 / 4
चाणक्याच्या मतानुसार  माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे  लोकांना  अनेक अडचणींना  सामोरे जावे लागते.  चुकीच्या  संगतीमुळे  माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे  आयुष्य  बर्बाद  करतात  यामुळे  त्या व्यक्तीला  कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

चाणक्याच्या मतानुसार माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चुकीच्या संगतीमुळे माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे आयुष्य बर्बाद करतात यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

2 / 4
आपल्या  विचारांचा आपल्या  कामावर परिणाम  होत असतो. त्यामुळे नकारात्मक  विचार  करणाऱ्या  व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत  नाहीत.  चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश  मिळवण्यासाठी केवळ  सकारात्मक  विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक  विचार करा .

आपल्या विचारांचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत नाहीत. चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक विचार करा .

3 / 4
   चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा  माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे.  त्यामुळे माणसाने आळस  सोडणे आवश्यक आहे.

चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे. त्यामुळे माणसाने आळस सोडणे आवश्यक आहे.

4 / 4
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.