AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti :चाणक्य नीती ‘या’ सवयी तुरंत सोडण्याचे अनेक सकारात्मक फायदे

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

| Updated on: Apr 27, 2022 | 12:57 PM
Share
आचार्य चाणक्य नीतीमध्ये  मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा  उल्लेख केला आहे. यामध्ये  म्हटले आहे कि   माणसाने त्याला असलेल्या  काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम  होईल.

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

1 / 4
चाणक्याच्या मतानुसार  माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे  लोकांना  अनेक अडचणींना  सामोरे जावे लागते.  चुकीच्या  संगतीमुळे  माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे  आयुष्य  बर्बाद  करतात  यामुळे  त्या व्यक्तीला  कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

चाणक्याच्या मतानुसार माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चुकीच्या संगतीमुळे माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे आयुष्य बर्बाद करतात यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

2 / 4
आपल्या  विचारांचा आपल्या  कामावर परिणाम  होत असतो. त्यामुळे नकारात्मक  विचार  करणाऱ्या  व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत  नाहीत.  चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश  मिळवण्यासाठी केवळ  सकारात्मक  विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक  विचार करा .

आपल्या विचारांचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत नाहीत. चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक विचार करा .

3 / 4
   चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा  माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे.  त्यामुळे माणसाने आळस  सोडणे आवश्यक आहे.

चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे. त्यामुळे माणसाने आळस सोडणे आवश्यक आहे.

4 / 4
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.