Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ 2 प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री म्हणजे बर्बादी, पैशा-पैशाला तरसाल

Chanakya Niti : सध्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात चाणक्य निती खूप महत्त्वाची आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनासंदर्भात काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ज्या आधारे तुम्ही स्वत:चा विकास करु शकतो. आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलय? काय सल्ला दिलाय?

| Updated on: May 14, 2024 | 3:34 PM
चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

3 / 5
चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

4 / 5
चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे.  अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे. अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

5 / 5
Follow us
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.