Chanakya Niti : ‘या’ 2 प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री म्हणजे बर्बादी, पैशा-पैशाला तरसाल

Chanakya Niti : सध्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात चाणक्य निती खूप महत्त्वाची आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनासंदर्भात काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ज्या आधारे तुम्ही स्वत:चा विकास करु शकतो. आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलय? काय सल्ला दिलाय?

| Updated on: May 14, 2024 | 3:34 PM
चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य सांगतात अशा दोन प्रकारच्या लोकांबरोबर मैत्री टाळा, अन्यथा तुम्ही पैशाला तरसाल. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्यनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

आचार्य चाणक्यनुसार, असेही काही लोक तुमच्यासोबत असतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. सांगायला असे लोक तुमचे मित्र किंवा निकटवर्तीय असतात. पण त्यांची संगत तुम्हाला बर्बाद करते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा लोकांबरोबर अंतर ठेवण्यातच भलं असतं. अन्यथा माणूस नेहमी हैराण राहतो. जे लोक दुसऱ्यांसमोर स्वत:ला ग्रेट मानतात, आपण सांगू ती पूर्वदिशा असा ज्यांचा तोरा असतो, चाणक्य यांच्यामते असे लोक मूर्ख असतात.

3 / 5
चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्यासाठी अडचणीच निर्माण करतील. त्यांचा सल्ला कधी घेऊ नये.

4 / 5
चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे.  अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

चाणक्य म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल किंवा त्याचच रडगाण गात असेल, तर त्याची साथ लगेच सोडली पाहिजे. अशा माणसासोबत राहिल्यास तुमच्यावर नकारात्मक प्रभाव वाढतो असं चाणक्य म्हणतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.