AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | मुलांचे संगोपन कसे करायचं ? याच विचारात आहेत तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे.

| Updated on: Apr 16, 2022 | 7:36 AM
Share
 मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे.

मुलांची पहिली शाळा त्याचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यावर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे.

1 / 5
 आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने मुलांसमोर अपशब्द वापरू नयेत. असे केल्याने, तुमची मुले भविष्यात अपमानास्पद शब्द देखील वापरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चारचौघात लाज वाटेल. त्यामुळे मुलांसमोर अपशब्द वापरू नका. या गोष्टीमुळे तुमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने मुलांसमोर अपशब्द वापरू नयेत. असे केल्याने, तुमची मुले भविष्यात अपमानास्पद शब्द देखील वापरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चारचौघात लाज वाटेल. त्यामुळे मुलांसमोर अपशब्द वापरू नका. या गोष्टीमुळे तुमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील.

2 / 5
एखाद्या व्यक्तीने नेहमी गोड भाषा बोलली पाहिजे कारण त्या व्यक्तीचे संभाषण इतरांमधे त्याचा ठसा उमटवते. मुलांसमोर विशेषतः आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. कधीही अपमानास्पद भाषा वापरु नका नाहीतर मुलं तुमचे अनुसरण करतील आणि इतरांसमोर अशाच बोलचालीचा आदर्श ठेवतील. ही परिस्थिती त्याच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

एखाद्या व्यक्तीने नेहमी गोड भाषा बोलली पाहिजे कारण त्या व्यक्तीचे संभाषण इतरांमधे त्याचा ठसा उमटवते. मुलांसमोर विशेषतः आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. कधीही अपमानास्पद भाषा वापरु नका नाहीतर मुलं तुमचे अनुसरण करतील आणि इतरांसमोर अशाच बोलचालीचा आदर्श ठेवतील. ही परिस्थिती त्याच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

3 / 5
 पालक आपल्या मुलांना लहानपणापासून नेहमी खरे बोलायला शिकवतात. पण काही वेळा पालकही मुलांसमोर खोटे बोलतात. असे करणे योग्य नाही. असे केल्याने पालक त्यांच्या मुलांच्या नजरेतील आदर गमावतील. त्यामुळे हे करणे टाळा.

पालक आपल्या मुलांना लहानपणापासून नेहमी खरे बोलायला शिकवतात. पण काही वेळा पालकही मुलांसमोर खोटे बोलतात. असे करणे योग्य नाही. असे केल्याने पालक त्यांच्या मुलांच्या नजरेतील आदर गमावतील. त्यामुळे हे करणे टाळा.

4 / 5
चाणक्यांच्या धोरणानुसार मुलांना चांगले धडे द्या. चांगले संस्कार द्या. त्यांच्यासमोर शिस्तीचे उदाहरण ठेवा जेणेकरून मुले भविष्यात जबाबदार होतील. यामुळे ते त्यांचे ध्येय सहज साध्य करू शकतील. टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

चाणक्यांच्या धोरणानुसार मुलांना चांगले धडे द्या. चांगले संस्कार द्या. त्यांच्यासमोर शिस्तीचे उदाहरण ठेवा जेणेकरून मुले भविष्यात जबाबदार होतील. यामुळे ते त्यांचे ध्येय सहज साध्य करू शकतील. टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

5 / 5
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.