अय्यो… आता कावळ्यांना बर्ड फ्ल्यू, अलर्ट घोषित; धाराशिवकर घाबरले
आतापर्यंत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण होत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण आता कावळ्यांनाही बर्ड फ्ल्यू झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमध्ये काही कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात अलर्ट जाहीर केला आहे. तसेच कोंबड्यांचंही सर्वेक्षण सुरू केलं आहे. कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने गावकरी चांगलेच घाबरले आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
या 5 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक
आंब्यासोबत हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा महागात पडेल...
कंपाळी चंद्रकोर अन् नकात नथ, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड
उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?
डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
