अय्यो… आता कावळ्यांना बर्ड फ्ल्यू, अलर्ट घोषित; धाराशिवकर घाबरले
आतापर्यंत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण होत असल्याचं आपण ऐकलं आहे. पण आता कावळ्यांनाही बर्ड फ्ल्यू झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमध्ये काही कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरात अलर्ट जाहीर केला आहे. तसेच कोंबड्यांचंही सर्वेक्षण सुरू केलं आहे. कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने गावकरी चांगलेच घाबरले आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
