AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरवी मिरची खाण्याचे तोटे! वाचा काय होतात आरोग्यावर दुष्परिणाम

आपल्यापैकी बहुतेकांना हिरवी मिरची खायला खूप आवडते. जेवणात जर तिखट नसेल तर आपण हिरव्या मिरच्या वेगळ्या मागवून खातो. वडापाव असेल तर सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या खातो इतकं त्या हिरव्या मिरचीचं वेड असतं. हिरवी मिरची खाण्याचे फायदे तुम्ही नेहमीच वाचले असतील आज तोटे वाचा.

| Updated on: Sep 17, 2023 | 7:37 PM
Share
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचे एक कंपाउंड असते. या कॅप्सॅसिन मुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खावीशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते.

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचे एक कंपाउंड असते. या कॅप्सॅसिन मुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खावीशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते.

1 / 5
रक्तदाब वाढणे: कॅप्सॅसिन ने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाउंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तिखट कमी खा असं सांगितलं जातं. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये.

रक्तदाब वाढणे: कॅप्सॅसिन ने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाउंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तिखट कमी खा असं सांगितलं जातं. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये.

2 / 5
हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते, पोटात जळजळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी होते.

हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते, पोटात जळजळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी होते.

3 / 5
काही आजार आहेत ज्यात हिरवी मिरची, तिखट खाऊ नका असं सांगितलं जातं. टीबी या आजारामध्ये हिरवी मिरची न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

काही आजार आहेत ज्यात हिरवी मिरची, तिखट खाऊ नका असं सांगितलं जातं. टीबी या आजारामध्ये हिरवी मिरची न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

4 / 5
कॅप्सॅसिन या कंपाउंड मुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होते. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हिरवी मिरची देखील प्रमाणात खावी.

कॅप्सॅसिन या कंपाउंड मुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होते. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हिरवी मिरची देखील प्रमाणात खावी.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.