AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरवी मिरची खाण्याचे तोटे! वाचा काय होतात आरोग्यावर दुष्परिणाम

आपल्यापैकी बहुतेकांना हिरवी मिरची खायला खूप आवडते. जेवणात जर तिखट नसेल तर आपण हिरव्या मिरच्या वेगळ्या मागवून खातो. वडापाव असेल तर सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या खातो इतकं त्या हिरव्या मिरचीचं वेड असतं. हिरवी मिरची खाण्याचे फायदे तुम्ही नेहमीच वाचले असतील आज तोटे वाचा.

| Updated on: Sep 17, 2023 | 7:37 PM
Share
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचे एक कंपाउंड असते. या कॅप्सॅसिन मुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खावीशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते.

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचे एक कंपाउंड असते. या कॅप्सॅसिन मुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खावीशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते.

1 / 5
रक्तदाब वाढणे: कॅप्सॅसिन ने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाउंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तिखट कमी खा असं सांगितलं जातं. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये.

रक्तदाब वाढणे: कॅप्सॅसिन ने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाउंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तिखट कमी खा असं सांगितलं जातं. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये.

2 / 5
हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते, पोटात जळजळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी होते.

हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते, पोटात जळजळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी होते.

3 / 5
काही आजार आहेत ज्यात हिरवी मिरची, तिखट खाऊ नका असं सांगितलं जातं. टीबी या आजारामध्ये हिरवी मिरची न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

काही आजार आहेत ज्यात हिरवी मिरची, तिखट खाऊ नका असं सांगितलं जातं. टीबी या आजारामध्ये हिरवी मिरची न खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात.

4 / 5
कॅप्सॅसिन या कंपाउंड मुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होते. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हिरवी मिरची देखील प्रमाणात खावी.

कॅप्सॅसिन या कंपाउंड मुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होते. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. हिरवी मिरची देखील प्रमाणात खावी.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.